Fact Check : केंद्र सरकार शेतीतील युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की भारत सरकार शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्यामुळे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे. ‘आता सरकार शेतीमध्ये युरिया वापरणे बंद करणार’, वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली. परंतु जेव्हा या बातमीचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली … Read more

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी – सरकारने केली ‘या’ गूढ बियाण्याविषयीची चेतावणी जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना रहस्यमय बियाण्यांच्या पॅकेटसंदर्भात चेतावणी दिली आहे, खरं तर जगभरातील लोकांना गूढ बियाणांची पाकिटे मिळत आहेत. भारतातही लोकांना अशी पाकिटे मिळाली आहेत. कृषी मंत्रालयाच्या मते,या बियाण्यांची लागवड केल्यास जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. असे म्हटले जात आहे की या बियाण्यामुळे सध्याचे पीक नष्ट होऊ शकते. ही बियाणे राष्ट्रीय … Read more

कृषी वाहनांचा टीएम४ श्रेणीमध्ये समावेश 

tractor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। केंद्र सरकारने कृषी वाहनांना उत्सर्जन मानक टीएम४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून हा मानक लागू होणार आहे. ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, संयुक्त हार्वेस्टर ई. कृषी वाहनांना भारत स्टेज अर्थात बीएस६ वरून हटवून ट्रॅम स्टेज म्हणजे (टीएम४) श्रेणीत सामील करण्यात आले आहे. या वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांनाही कृषी वाहनांच्या पृथक कन्स्ट्रक्शन … Read more

बापरे ! नॅशनल हायवेच्या मधोमध शेतकऱ्याने केली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा सरकारच्या नावाखाली जे घडत त्याचा कोणालाच थांगपत्ता नसतो. असेच काहीसे भोपाळ मधील नॅशनल हायवेवर घडलं आहे. एका शेतकऱ्याने चक्क रिकाम्या जागेत ५ किलो सोयाबीन पेरल आहे. हायवेच्या डिव्हायडर च्या भागात चक्क त्याने शेती करून प्रशासनाला जागे केले आहे. हि गोष्ट जेव्हा प्रशासनाला समजली तेव्हा प्रशासन सुद्धा हैराण झाले आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी इशारा ! येत्या 20 दिवसात बँकेला परत करा कृषि कर्ज अन्यथा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही बातमी खास करून केसीसी-किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे. जर त्यांनी येत्या 20 दिवसात केसीसीने घेतलेले पैसे बँकेत परत केले नाहीत तर ते खूप महागात जाईल. ते वेळेवर परत न केल्यास 4 ऐवजी 7 टक्के व्याज दिले जाईल. शेतकर्‍यांना या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यावेळी … Read more

भारतीय साखर निर्यातीला इराणने रोखले 

sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। इराण सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे. त्यामुळे भारताशी करार झालेला असूनही इराणने भारतातून साखर निर्यात थांबविली आहे. याचा परिणाम म्हणजे भारतीय बंदरात जवळपास २ लाख टन साखर अडकली आहे. नुकतेच केंद्र सरकारने भारतीय साखर उद्योगाला साखर निर्यातीचे उद्दिष्ट बदलून दिले होते. इराणने निर्यात थांबविली असल्याने आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे … Read more

पीएम किसान योजनेची नवी यादी जाहीर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पीएम किसान योजनेची नवी यादी सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यनिहाय लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. अगदी सहज या यादीत आपले नाव शोधता येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रकमेच्या रूपात लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. … Read more

झेंडूची शेती करणाऱ्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  मिळते आहे १०-१६ हजार रुपये अनुदान 

Marigold Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे.  पारंपरिक शेती सोडून इतर काही चांगले करू पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देते आहे. उत्तर प्रदेश मधीलसहारनपुर जिल्ह्यातील उद्यान विभागातर्फे आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना काढण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत झेंडूच्या फुलांच्या शेतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी त्यांनी … Read more

आता पशुपालनासाठी मिळेल ७ लाख रुपये कर्ज आणि २५ टक्के अनुदान ही

Animal Husbandry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित सर्वच उद्योगांना भारतात बरेच महत्व आहे. पशुपालन हे शेतीचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे शेतीइतके पशुपालनही महत्वपूर्ण आहे. सध्या २०१२ च्या तुलनेत भारतात पशुधनाची ४.६ % वाढ झाली आहे. यावरून भारतात अजूनही पशुपालनाचे महत्व असल्याचे दिसून येते आहे. यातून उत्तम नफाही मिळतो. पशुपालन हा एक … Read more