असे करा उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन ;A-Z माहिती एका क्लीकवर

परभणी : सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक म्हणुन प्रसिध्दी पावले असुन या पिकाने ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती करुन शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्तरात सुधारणा केली आहे . गेल्या दोन दशकात या पिकाने क्षेत्र आणि उत्पादनात फार मोठी मजल मारलेली आहे . वर्ष २०१ ९ -२० मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास ३७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात … Read more

विहीरीत पडलेल्या चार गव्यांना वाचविण्यात यश, एका गव्यांचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरगिरी जवळ असणाऱ्या धावडे गावाच्या पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे कठड्यावरून विहिरीत पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. सदरील गवे विहीरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग तसेच ग्रामस्थांना मोठे प्रयत्न करावे लागले. जेसीबी सहाय्याने चार गाव्यांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र एका गव्याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. पाटण … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिकांवर परिणाम नाही : कृषी मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी

farm

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब अशी आहे की या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिकांवर परिणाम झाला नाही. याबाबतची आकडेवारी भारतीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या पिकांच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांनी यापूर्वीच 91% तेलबिया, 83% ऊस, 82% डाळी, मका व ज्वारीसारखे धान्य 77%, आणि 31% … Read more

कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी अतिरिक्त १ हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील महत्वकांक्षी असलेल्या टेंभू- म्हैसाळ योजनेसाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने पाण सोडण्याची मागणी केली आहे. राज्यात उन्हाची तिव्रता वाढलेली असून पाणीसाठा कमी होवू लागला आहे. सांगली जिल्ह्यातही टेंभू- म्हैसाळ … Read more

तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? अशी मिळवा एका क्लिक माहिती

नवी दिल्ली : बऱ्याचदा एखाद्या ग्रामपंचायतीसाठी भरघोस निधी उपलब्ध झालेला असतो पण त्या मनाने विकासकामं केली गेलेली दिसत नाहीत. मात्र तुमच्या गावातला निधी कुठे खर्च झाला त्याची माहिती आता तुम्हाला मिळू शकते. याकरिता ‘ई ग्राम स्वराज’ या नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई -ग्रामस्वराज’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण … Read more

दहा गुंठ्यापर्यंतचे खरेदीखत बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्य सरकारकडून रोज नवनवीन निर्णय घेतले जात आहेत. आता राज्यसरकारने नवीन निर्णय घेतला आहे कि मागील दीड वर्षापासून १० गुंठ्याखालील खरेदीखत बंद करण्यात यावेत. दहा गुंठ्याखालील अर्धा, एक, दोन अशा दहा गुंठ्यापर्यंतचे खरेदीखत बंद असून त्याची नोंदणी होत नाही. लॉकडाऊनमुळे शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना एक, दोन अशा दहा गुंठ्यांपर्यंतच्या नोंदीद्वारे शासनाला … Read more

मेरा राशन अंतर्गत आता करू शकता रेशन दुकानदाराची तक्रार

नवी दिल्ली : केंद्र शासनाने ‘एक देश एक राशन’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे ग्राहक देशात कोणत्याही रेशन दुकानात धान्य खरेदी करू शकतो. याच योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागानं ‘मेरा राशन’ हे मोबाईल ॲप आणलेले आहे. या ॲपद्वारे आपण आपल्या नावावर मिळणाऱ्या अन्नधान्याची माहिती मिळवू शकतो. या ॲप द्वारे रेशन कार्डधारकांना मंजूर … Read more

जनावरे चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 5 लाख 2हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Animal Husbandry

जालना : शहरातील विविध भागांतून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुनेद अब्बास कुरेशी, रफीक शेख नुर शेख, निहाल कैसर कुरेशी, शहाजद ऊर्फ सज्जू इजाज कुरेशी हे चौघेही सिल्लेखाना, औरंगाबाद व जावेद खान नवाज खान हा बायजीपुरा, औरंगाबाद येथील … Read more

राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कारही दिले जाणार

Agriculture

मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन 2018 व 2019 या दोन वर्षांच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात 2018 साला करिता शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने यांना … Read more

घर सजवताना हे रोप ठेवा घरात; हवा ताजी ठेवण्यास होईल मदत

Home Air Purifying Plants in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरातील सजावट करणे आपल्याला आनंद देते.  आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवते. काही लोकांना घरांमध्ये वनस्पती अथवा रोपे ठेवण्याची आवड असते. ते घरासोबत हिरवळ नेहमी जोडतात. झाडे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करत असतात. आणि घराचे सौंदर्यही वाढवत असतात. यामुळे घरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांची रोपे ठेवने कधीही शुभ आणि लाभदायक ठरते. … Read more