शेतकरी विरोधानंतर सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांवरून मोदी सरकारला बजवली नोटीस

नवी दिल्ली । मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. शेतमालाला चांगला भाव देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेली एपीएमसी यंत्रणा नष्ट करेल, असं याचिकांमध्ये म्हटलं आहे. दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं पावसाळी अधिवेशनात … Read more

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी! आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहामाहीत कृषी निर्यातीत झाली वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान कृषी उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.4 टक्के अधिक कृषी उत्पादनांची देशातून निर्यात झाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 53,626.6 कोटी रुपयांची … Read more

शेतकरी नव्हे तर व्यापारी राजा सुखावला; बाजार समितींमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या … Read more

आंधळेपणाने कायद्याला समर्थन मिळणार नाही – उद्धव ठाकरे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापलेले असताना  महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी … Read more

ऊस तोडणी मजुरी अन् घरासाठी अनुदानाची राज्य सरकारकडे मागणी 

Sugarcane Cuttng

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्य सरकारकडे साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार, मुकादम वाहतूकदारांच्या संघटना या सर्वानी मिळून काही मागण्या केल्या आहेत. ऊस तोडणीसाठी ४०० रुपये प्रति टन मजुरी मिळावी तसेच सध्या महाराष्ट्रात मिळणारे २० टक्के कमिशन २५ टक्के करण्यात यावे अशा विविध मागण्या साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार, मुकादाम वाहतूकदारांच्या संघटना करणार आहेत.  या संघटनांची … Read more

सर्वसामान्यांना धक्का !! भाजीपाला आणि डाळींचे  दर गगनाला  भिडले 

Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या देशात सर्वत्र कोरोना महामारीची साथ आहे. काही महिन्यांच्या संचारबंदीनंतर आता हळूहळू देशात पर्यायाने  राज्यात सर्व काही सुरळीत सुरु होते आहे.  मात्र आता महागाई गगनाला भिडली असून  सर्वसामान्य नागरिकांचे  आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह आता डाळीं देखील प्रचंड महागल्या आहेत.  इतर जीवनाश्यक वस्तूंचे दरही  वाढले आहेत. किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा  १६० ते १८० रुपये  प्रतिकिलो व शेवगा शेंगासह … Read more

मुंबईतील नोकरी सोडून त्याने केली काळ्या तांदळाची शेती

Black Rice Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका २६ वर्षीय इंजिनिअर युवकाने सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या काळ्या तांदळाची कोकणातील दापोली येथे शेती केली आहे. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळेल अशी आशा वर्तवण्यात येत आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी येथील … Read more

रेशीम उत्पादकांसाठी खुशखबर; राज्य सरकारने वितरित केला ६२. ७४ लाख रुपयांचा निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील रेशीम बीज  कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी पूंज निर्मितीसाठी  महाराष्ट्र सरकारकडून  ६२. ७४ लाख  रुपयांचा निधी  वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री  राजेंद्र पाटील यड्रावर यांनी  सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे … Read more

शेतकरी सुखावला! राज्यात सर्व बाजार समितीमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव, ६ वर्षांत पहिल्यांदाच उच्चांक गाठला

वाशीम । तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. कारण तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभाव 5800 असला तरी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून तुरीचे भाव वाढताना दिसत आहे. आज पुन्हा तुरीच्या भावामध्ये … Read more

शेतकर्‍याने ऊसात केली गांजाची लागवड; पोलिसांकडून 18 लाखांचा 147 किलो ओला गांजा जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथे उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मल्लाप्पा बिराजदार या शेतकऱ्याच्या शेतावर छापा टाकून ओला गांजा जप्त केला. या शेतामध्ये तब्बल १४७ किलोची गांजाची झाडे लावण्यात आली होती. पोलिसांनी झाडे काढून तब्बल १७ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल … Read more