मेगाभरती वरून फडणवीस सरकारची नेटकऱ्यांनी उडवीली खिल्ली

Thumbnail

मुंबई। बहुप्रतिक्षेत असलेली मेगाभरती पुढे ढकल्याकारणाने नेट धारकांनी फडणवीस सरकारची चांगलीच खिल्ली उडवली.कोणी म्हणतंय की, “ना जाहीरात, ना परीक्षा, ना मुलाखती..आणि फडणवीस म्हणतात मेगा नोकरभरतीवर स्थगिती. जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याच्यावर कसली स्थगिती? फडणवीस स्वतःची निष्क्रीयता मराठा समाजाच्या माथी मारत आहेत.” तर अनेक जण प्रश्न विचारात आहे की, मेगा नोकरभरतीला स्थगिती कशी? जाहिरात कधी निघाली … Read more

जळगाव आणि सांगलीत यश मिळवल्याबद्दल मोदींनी केले फडणवीसांच्या कामाचे कौतुक

Thumbnail

जळगाव | सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकांमधे भाजप ने मिळवलेल्या यशाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. महानगरपालिकेत भाजपाने मिळवलेल्या यशाबद्दल मोदींनी ट्विटर वरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या टिट्वटर अकांउट वरून केलेल्या ट्विट द्वारा मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आणि भजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कामाचे कौतुक केले अाहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेने भाजपवर विश्वास … Read more

राज्यातील बहुचर्चित असलेली फडणवीस सरकारची मेगा भरती लांबणी वर

Thumbnail

मुंबई | अखेर राज्यातील बहुचर्चित असलेल्या मेगा भरती वर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नोकर भरती येणार अशी आशा लावून बसलेल्या अनेक परीक्षार्थींना आता नोव्हेंबर पर्यंत आशा लावून बसावे लागणार आहे. राज्य शासनाच्या सह्याद्री वाहिनीद्वारे मुख्यमंत्र्यानी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मेगा भरती लांबणी वर टाकण्यात आली आहे, असे जाहिर केले. मराठा समाजातील आरक्षणाबाबत जनतेच्या मनातील संभ्रम दूर … Read more

सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायाधीश

Thumbnail

नवी दिल्ली | मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयात तीन महिला न्यायाधीशांची संख्या झाली आहे. न्या. इंदू मल्होत्रा व न्या. आर.भानुमती ह्या दोन महिला न्यायाधीश त्यांच्या सोबत असणार आहेत. देशातील मुख्य न्यायाधीशांच्या काल बदल्या करण्यात आल्या आहेत. जम्मू कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून … Read more

‘विधी लिखीत’ कायदे पुस्तिका प्रकाशित

Thumbnail 1532756298474

नवी दिल्ली:- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. ‘एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी – समस्या आणि उपाययोजना’ या विषयांवर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार … Read more