दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; कुठे अन् कसा पहाल निकाल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून उद्या म्हणजेच 17 जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात … Read more

‘अग्निपथ’ योजने अंतर्गत दरवर्षी 50 हजार अग्निविरांची भरती करणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

Rajnath Singh Agneepath Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली असल्याचे मंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले. मंत्री राजनाथसिह यांनी केलेल्या … Read more

मोदी सरकारची मोठी घोषणा!! 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना मोदी सरकारने एक खुशखबर दिली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख नोकऱ्या देण्याचा केंद्राचा मानस आहे. पीएमओ कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाने ट्विट करत म्हंटल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

HSC Result 2022: निकाल दिसत नसेल तर ‘या’ नंबर वर फोन करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दुपारी 1 वाजता विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. पण जर आपणास आपला निकाल दिसत नसेल तर त्यासाठी बोर्डाने हेल्पलाईन नंबर दिले आहेत. त्यावर आपण संपर्क करून आपला निकाल जाणून घेऊ शकता. निकाल पाहताना काही … Read more

12 वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

HSC Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने पहिला क्रमांक पटकावला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे … Read more

12 वीचा निकाल उद्या होणार जाहीर

Maharashtra Board XII Result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक … Read more

वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता या कोरोनात शाळा बंद राहणार कि सुरु राहणार? असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या … Read more

Roman Saini : IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

Roman Saini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Roman Saini : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करायचे असते. यासाठी कोणी इंजिनिअर बनतो तर कोणी डॉक्टर तर कोणी सरकारी अधिकारी बनून प्रशासनात हातभार लावतो. मात्र अशीही काही लोकं आहेत जे इतरांसारखा पारंपरिक विचार न करता थोडा वेगळा मार्ग पत्करून एक मोठा पायंडा पाडतात. आज आपण अशाच एका व्यक्ती … Read more

पट्ट्या MPSC तून उपशिक्षणाधिकारी… मग काय गावकऱ्यांनी काढली थेट बैलगाडीतूनच मिरवणूक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील बावधन येथील म्हतेकरवाडीचे (ता.वाई) येथील प्रसाद तुकाराम संकपाळ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थांनी प्रसादची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ग्रामीण भागातील वाडी- वस्तीत राहणाऱ्या प्रसाद संकपाळ याने एमपीएससी परिक्षेत यश मिळविल्याने गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला होता. गावकऱ्यांनी बैलगाडी सजवून … Read more

साताऱ्यात राज्यातील रयत सेवक संघटनेचा मेळावा संपन्न

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सर्व सेवकांच्या बदल्या सोईने व विनंती अर्जाने कराव्यात. तसेच ऑनलाईन बदली धोरणामधील सर्व त्रुटी दूर होईपर्यंत अन्यायकारक ऑनलाईन बदली प्रक्रिया थांबविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, यावेळी आर. डी. गायकवाड यांनी सर्व सेवकांना आश्वासन दिले. साताऱ्यात रयत सेवकांचा मेळावा पार पडला. रयत शिक्षण संस्थेच्या बदली धोरणाबाबत गेली दोन महिने रयत सेवक संघाने … Read more