राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार डॉक्टरांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, गट ‘क’ आणि गट ‘ड’ च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रिया सुद्धा दोन महिन्यात संपवण्यात येईल. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये … Read more

दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. परंतु ही वेबसाईट हँग झाल्याने विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली … Read more

दहावीच्या निकालाची वेबसाईट पाच तासानंतर झाली धिम्यागतीने सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. परंतु दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली होती. ती सुरु करण्यात तत्ज्ञांना यश आलं असून आता हि वेबसाईट पुन्हा पाच तासानंतर काही ठिकाणी धिम्या गतीने … Read more

दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग; विद्यार्थ्यांचा हिरमोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार. परंतु आता दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली आहे. एकाच वेळी वेबसाईट वर लॉगिन केल्यामुळे ती साईट च हँग झाली असून त्यामुळे विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला … Read more

दहावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी; राज्याचा निकाल 99.95 टक्के

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे त्यात मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे तर मुलांचा निकाल 99.94 आहे. महाराष्ट्र … Read more

10 वीचा निकाल उद्या जाहीर होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

varsha gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे दहावीतील विद्यार्थ्यांचे निकाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोखून ठेवले होते. त्यामुळे राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून निकाल कधी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करीत दहावीचा निकाल उद्याच होणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये … Read more

शहरातील ‘या’ भागात मनपा सुरू करणार सीबीएससी शाळा; विद्यार्थ्यांना दिले जाणार मोफत प्रवेश

औरंगाबाद | औरंगाबादेतील गरीब व होतकरू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या चार शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उस्मानपुरा ,जवाहर कॉलनी, मयुरबन कॉलनी, गारखेडा या भागातील मनपाच्या शाळांमध्ये ही सोय केली जाणार असून जुलैअखेर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातील अशी माहिती उपायुक्त संतोष टेंगले यांनी दिली. प्रशासक तथा आयुक्त … Read more

UPSC, MPSC च्या पल्याडही भलं मोठं जग आहे; आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे…

पुणे : सध्या स्पर्धा परिक्षा आणि त्यांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या अनुषंगाने विविध माध्यमांत चर्चा सुरु आहेत. लवकर न निघणारी भरती, वाढत जाणारं वय, पोस्टपोन होणार्‍या परिक्षा, यामुळे येणारा तणाव या विषयांवर आपण अनेक मतमतांतरे ऐकत असतो. मात्र HELLO महाराष्ट्र आणि करिअरनामा घेऊन आलेत स्पर्धापरिक्षेला हलकंफुलकं कसं घ्यावं? यावर हलक्या फुलक्या गप्पांचा विशेष कार्यक्रम. “UPSC, … Read more

राज्यात महाविद्यालये कधी सुरु होणार? उच्च तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे राज्य सरकारच्यावतीने महाविद्याल्ये बंद ठवण्यात आली होती. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले. आता महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘अजून महिनाभर तरी महाविद्यालये सुरु केली जाणार नाहीत. मात्र, महाविद्यालये सुरु करण्याअगोदर प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी … Read more

आरटीई प्रवेशाची आज शेवटची संधी

औरंगाबाद : शैक्षणिक हक्क कायद्या नुसार खाजगी शाळेत २५ टक्के जागा राखीव असतात. सध्या हि प्रक्रिया मंदावलेली दिलेत आहे. प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत फक्त ४० टक्के प्रवेश निश्चित झाला आहे. निवड झालेल्या पालकांना आज प्रवेशासाठी शेवटची संधीचा आहे. जिल्ह्यात ६०३ शाळांत ३६२५ आरटीई जागेंसाठी ३४७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात अली. त्यासाठी पालकांना ११ ते … Read more