राष्ट्रपती राजवटीने आम्हाला निवांत केलं, आता बघतो काय करायचं ते – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसची रंगतदार बॅटिंग पहायला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेससोबत असलेल्या आपल्या भूमिकांची माहिती देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अधिकृतरित्या मागितलेल्या पाठिंब्याची माहिती दिली. यावेळी पाठिंबा द्यायचा तर सांगोपांग चर्चा गरजेचं असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आज चर्चा केल्याचं पटेल पुढं म्हणाले. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल यांनी राष्ट्रपती राजवटीचा … Read more

Breaking | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोणत्याच पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आज अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी प्रथम सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन भाजपला पाठिंबा न दिल्याने भाजपला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले परंतू काँग्रेस … Read more

सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

संजय राऊत लिलावतीतूनच सोडतायत शब्दांचे बाण, कोणाला लिहितायत पत्र?

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी राऊत यांनी मागील आठवडाभर जबाबदारीची भुमिका घेत सेनेची बाजू लावून धरली आहे. मात्र सोमवारी छातीत दुखत असल्याने राऊत लिलावती रुग्नालयात दाखल झाले होते. राऊत रुग्नालयात दाखल झाल्यानंतर राज्यभर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. आता शिवसेना पक्ष … Read more

‘हम होंगे कामयाब…’  संजय राऊतांचे हॉस्पिटल मधून ट्विट

मुंबई प्रतिनिधी ।  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनलेला असताना या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटलेली नाही असा विश्वास व्यक्त केला. संजय राऊत यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना काल पासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं … Read more

गिरीश महाजनांच्या शुभेच्छांमुळे अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या वाटेवर..!!

Ajit Pawar set to become CM. Maharashtra Governor called NCP to form the government in maharashtra.

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास.. पक्षांतर केलेले घरवापसी करणार का?

राज्यातील सत्तास्थापनेचा खेळ आता चांगलाच रंगत आलेला असताना शिवसेनेची शिकार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा आपला मार्ग मोकळा केला आहे. ताज्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी २३ तास दिले आहेत. अशी माहहती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीने केली सेनेच्या वाघाची शिकार! राज्यावर राष्ट्रपती राजवटीची टांगती तलवार

: राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रचं मिळालं नसल्याने राज्यपालांकडे त्यांना नियोजित अवधीत सत्तास्थापनेचा दावा करताच आला नाही. आदित्य ठाकरेंच्या नैत्रुत्वात शिवसेनेने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्यासाठी वाढीव तीन दिवसांचा अवधी मागितला होता परंतु त्यांनी तो देण्यास नकार दिला. तसेच राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सेनेला पाठिंब्याचे पत्र मागितले असता शिवसेना हे पत्र दर्शवू शकलं नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिवसभर चर्चाच करत राहिले. उद्धव ठाकरेंनी सत्तास्थापनेच्या दिशेने शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या सोबत चर्चा केली.परंतु दोन्ही पक्ष सेनेबाबत निर्णय घेण्यात असमर्थ ठरले आहेत.