पंतप्रधान मोदीजी चीनवर सर्जिकल आघात करण्याची ‘ती’ वेळ; जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

मुंबई । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी चर्चा सुरु असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात अचानक हिंसक झडप घालण्यात आली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाले आहेत. यावरुन देशभरातील नेते आक्रमक झालेयत. झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे ‘लाल आंखे’ करा असा सल्ला राज्याचे गृहनिर्माण … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला हिंसक संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. त्यामुळं चीन सीमेवरील तणावाच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सीमेवर एकूणच युद्ध सदृश परिस्थिती आहे. देशाच्या सीमेवर नेमके काय सुरु आहे? त्याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत … Read more

चीन प्रकरणात पंतप्रधान देशापासून काय लपवत आहेत? राहुल गांधींचा मोदींना गंभीर सवाल

नवी दिल्ली । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारच्या माहिती लपवा धोरणावर विरोधकांकडून टीका होत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेस … Read more

गोळीबार न होता आमचे २० जवान शहीद झाले? पंतप्रधान मोदींनी सत्य सांगावं – संजय राऊत

मुंबई । लडाख येथे भारत चीन सीमावर्तीभागात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कोणताही गोळीबार न होता भारताचे २० जवान कसे शहीद झाले असा प्रश्न भारतीयांना पडला आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोळीबार न करता आमचे 20 सैनिक शहीद आहेत. … Read more

मोदींमुळेच भारतात कोरोना आला – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना स्थितीला पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्षअ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. त्यांनी देशात योग्य वेळी परदेशी पाहुण्यांना बंदी केली असती किंवा त्यांची चाचणी करून त्यांना प्रवेश दिला असता तर भारतात एवढ्या प्रमाणात करोना पसरलाच नसता. भारतात करोना येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत, असा … Read more

फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे बंकर मध्ये लपलेला असेल; अनुराग कश्यपचा मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | चीन आणि भारत यांच्यात मंगळवारी सीमावर्ती भागात जोरदार धुमश्चक्री झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ जवान जखमी झाल्याचे समजत आहे. या घटनेनंत देशभर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र अशात अनुराग कश्यप याचे एक ट्विट चांगलेच वादाचा विषय ठरले आहे. फक्त एकच देशभक्त वाचेल जो हिटलर प्रमाणे … Read more

राजू शेट्टींनी स्वीकारली शरद पवारांची ऑफर; राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत प्रतिनिधित्व करण्यास होकार कळवला आहे. शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी … Read more

सध्या तरी मुंबईत पाऊल ठेवण्याची माझ्यात हिंमत नाही- नितीन गडकरी

वृत्तसंस्था । ‘सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,’ असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत केलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते … Read more

गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, ही घ्या आकडेवारी; आव्हाडांनी डागली भाजपवर तोफ

मुंबई । राज्यातील कोरोना मृत्यू दराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजपवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीकेची तोफ डागली आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील ‘कोविड १९’ मृत्युदराची टक्केवारीच आव्हाडांनी सादर करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला. आव्हाड यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील मृत्यूची टक्केवारीच ट्विटरवर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले … Read more

उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का! माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. तिथंच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील मूळ गावी असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच त्यांना बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथं मागील १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी … Read more