फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील ‘त्या’ पोस्टवर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांचा स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करताना त्यांच्या उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले … Read more

मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय; सोनिया गांधी यांचा प्रश्न

नवी दिल्ली । १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. After May 17th, what? … Read more

रेल्वेचा ‘तो’ दावा खोटा!- अनिल देशमुख

मुंबई । लॉकडाऊनमुळे शहरात स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वगृही परतण्यासाठी केंद्र सरकारनं रेल्वेमार्फत विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या. परंतु लॉकडाऊनमुळे आधीच हातच काम जाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मजुराकडून प्रवास खर्च आकारण्यावरून केंद्रावर जोरदार टीका झाली. अशात रेल्वे मंत्रालयानं स्थलांतरित कामगार व मजुरांच्या परतीच्या प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचे स्पष्ट केलं. मजुरांना प्रवास खर्चावर … Read more

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

नवी दिल्ली । देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाचां सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं … Read more

लॉकडाऊन ठीक आहे पण पुढे काय? सोनिया गांधींची मोदी सरकारच्या धोरणावर टीका

नवी दिल्ली । कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाउनबाबत केंद्र सरकारची पुढील रणनीती काय आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.या बैठकीला माजी पंतप्रधान … Read more

दारुच्या दुकानांबाहेर गर्दी करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा!- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी … Read more

जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा? दारू विक्रीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या जगातील प्रत्येक सरकारपुढे जीव वाचवायचा कि रोजगार वाचवायचा असा यक्ष प्रश्न आहे. दारू विक्रीतून सरकारला श्वास घेण्यापुरता तरी महसूल मिळेल अशा भावनेतून दारू विक्रीचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आज सोशल डिस्टेनसिंगचे नियम मोडून ज्या प्रकारे सर्वत्र दारू विक्री दरम्यान गर्दी झाली आणि त्या त्या भागात दारू विक्री बंद … Read more

जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) – हिंदूंना आपल्या धर्माबद्दल जागरुक करणारं चिंतन

भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी ‘तत्व’ (principles) आणि ‘नियम’ (rules) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. धर्म हा तत्वांचा भाग असला पाहिजे. त्याने सर्व गोष्टींचे नियम ठरवून देता कामा नये. शास्त्र आणि स्मृतींमधे अडकलेला हिंदु धर्म हा एक नियमांचं गाठोडं बनला आहे त्यामुळे त्याला या स्वरूपातून मुक्त करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात.

बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय … Read more

टेंशन वाढलं! देशभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत १९५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचा संसर्ग थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून आता मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाने १९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या २४ तासांत मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. देशात एकूण … Read more