मदतकार्याचे गॉगल लावून फोटो कसले काढता? ही वेळ आहे का ती – राज ठाकरे

मुंबई । ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं … Read more

३ मेपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांच्या अडचणी लक्षात घेऊनच देशातील संचारबंदी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी आज जाहीर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. कोरोनाशी संबंधित हॉटस्पॉटवर लक्ष देण्यात येत असून ज्या ठिकाणी २० एप्रिलपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीत तिथे अत्यावश्यक सुविधा चालू करण्यात येतील … Read more

‘आपण भारताचे लोक’ बाबासाहेबांच्या प्रेरणेने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करु – नरेंद्र मोदी

बाबासाहेबांच्या संघर्षाच्या प्रेरणेतून कोरोनाविरुद्धचा लढा आपण यशस्वी करु.

भारतातील गाव-खेड्यांमध्ये कोरोनाशी लढा लढताना काय करता येईल?

स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परत जात असताना, ग्रामपंचायती त्यांचे हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्याचे उपाय मजबूत करू शकतात. 

दादांचा फोन आला नाही म्हणुन कार्यकर्ता रुसला, मग रोहित पवारांनी केलं ‘असं’ काही…

सांगली प्रतिनिधी | कोरोना विषाणुने राज्यांत थैमान घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाॅकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवले आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वयैक्तिक फोन करुन चौकशी केली. मात्र यावेळी काही कार्यकर्ते राहून गेले. इस्लामपूरातील असाच एक कार्यकर्ता रोहितदादांचा फोन आला नाही म्हणुन रुसून बसला. मग रोहित यांनी थेट … Read more

महाराष्ट्रात ‘किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन’ कायम, नागरिकांच्या वागण्यावर पुढील परिस्थिती अवलंबून – उद्धव ठाकरे

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून काही महत्वाच्या गोष्टींवर १४ तारखेपपर्यंत निर्णय कळावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

देश संकटात असताना विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा – रोहित पवार

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. थोडे सॅनिटायझर राखून ठेवा लाॅकडाउन संपल्यानंतर १०५ डोकी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांच्या सदर … Read more

लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले … Read more

वाधवान कुटुंबियांना परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्तांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबिय गृहखात्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राद्वारा लोणावळ्याहून पाचगणीत दाखल झाले होते. सदर प्रकार माध्यमांत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना परवानगी देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांकडून सरकारव टिके होत आहे. अशात आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई … Read more

वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.