कोरोनाशी लढा चालू असताना RSS नक्की काय करतंय?
देशावर कोरोना संकटाचं सावट असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशाप्रकारे काम करतोय याचा थोडक्यात आढावा.
देशावर कोरोना संकटाचं सावट असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशाप्रकारे काम करतोय याचा थोडक्यात आढावा.
मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व डाॅक्टर अतिशय धेैर्याने कोरोनाविरुद्ध लढत आहेत. मला आपल्या सर्व डाॅक्टरांचा अभिमान आहे. मीया सर्व डाॅक्टरांना मानाचा मुजरा करतो असं म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेवेवर असणार्या सर्व डाॅक्टरांचे कौतुक केले. मी रोज काही डाॅक्टरांशी फोनवर बोलतो. तेव्हा मी त्यांना विचारतो तुम्ही कसे आहात तर तेव्हा ते मलाच म्हणतात तुम्ही … Read more
कोरोनाशी लढताना अन्नधान्य वितरण प्रणाली सदोष राहू नये आणि सरकारची मदत प्रत्येकाला मिळावी यासाठी काय करता येईल याचा आढावा.
देशातील हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांची देशातील सर्वात मोठ्या राज्यात काय स्थिती आहे याचा थोडक्यात आढावा.
RBI कडून रेपो दरात ०.७५% नी कपात करण्यात आली आहे.
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्यासाठी सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फंडातील 25 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत … Read more
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. यानंतर केरळने प्रतिबंधासाठी उचललेली पावलं अधिक सकारात्मक आणि अनुकरणीय आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळं देशासह संपूर्ण राज्यात २१ दिवसाची संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या संकटाला देशातून हद्दपार करण्यासाठी नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण विरंगुळा म्हणून आपापले छंद जोपासत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा घरात बसून संचारबंदीचे पालन करत आहेत. मात्र, एरवी आपल्या आपल्या लेखणीतून किंवा शब्द बाणातून विरोधकांना गबगार करणारे राऊत सध्या … Read more
मोदींनी मध्यरात्रीपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे.
मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला. पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत – … Read more