धनंजय मुंडे ठरले ‘त्या’ अंधांसाठी ‘नगद नारायण’ ; घोषणेनंतर 48 तासांत थेट मदत

बीड,प्रतिनिधी, नितीन चव्हाण : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आयुष्याची व्यथा कथन करणार्‍या दोन कुटुंबांतील पाच जणांना आयुष्यातील पहिले फलित रविवारी (ता. 26) मिळाले. मुंडे यांच्या हस्ते पाच जणांच्या हाती प्रत्येकी एक लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले. विशेष म्हणजे भेटीनंतर मुंडेंनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या 48 तासांच्या आत ही मदत दिली. कायम … Read more

काय आहे बोडोलँड करार? जाणून घ्या बोडोलँड कराराची पार्श्वभूमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आसाममधील दहशतवादी गटांपैकी एक असलेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) बरोबर केंद्र सरकारने सोमवारी करार केला. ज्यामध्ये त्याला राजकीय आणि आर्थिक लाभ देण्यात आला आहे. परंतु त्यांची स्वतंत्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाची मागणी पूर्ण झाली नाही. या करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (एबीएसयू) आणि युनायटेड बोडो पीपल्स ऑर्गनायझेशनही … Read more

राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु; पहिल्याच दिवशी ११,४१७ जणांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

महाविकास आघाडी सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून केवळ १० रुपयात मिळणाऱ्या शिवथाळीचा राज्यातील ११ हजार ४१७ नागरिकांनी आस्वाद घेतला. याबाबतची माहिती माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; जाणून घ्या

पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. मुंजाजी मारोतराव भाकरे यांना पहिल्या शिवभोजन थाळीचा लाभ देत या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आ. चेतन तुपे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते ???? भोजनात काय मिळेल? ▪ दोन … Read more

RSS ही दहशतवादी संघटना, त्यावर बंदी घाला – राजरत्न आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे असं मी म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला. माझ्याकडे पुरावे आहेत, असं राजरत्न म्हणाले. #WATCH Rajaratna Ambedkar, Dr BR Ambedkar’s great-grandson, … Read more

CAA विरोधात ठराव मंजूर करणारे पश्चिम बंगाल ठरले पाचवे राज्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोलकाता केरळ, पंजाब आणि राजस्थानानंतर आता पश्चिम बंगाल सरकारने नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात प्रस्ताव पास केला आहे. दरम्यान, सीएएविरोधातील ठरावावर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे. सीएए हा लोकविरोधी आहे, हा कायदा त्वरित रद्द करावा. ममता बॅनर्जी … Read more

खुशखबर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना, दहा हजार कोटी रुपये खर्च करणार !

नवी दिल्ली : गेल्या वर्षी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी येत्या 5 वर्षात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एकूण 10 हजार शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याची घोषणा केली. तथापि, त्यांनी सरकारच्या या उपक्रमाची माहिती दिली, परंतु कोणताही निधी घोषित केला नाही. आता १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे. … Read more

कराटे चॅंपियन बायकोने नवऱ्याचा मोडला पाय; नवरा म्हणतोय, मला बायकोपासून वाचवा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोशल मीडियावर एका व्यक्तीने कराटे चॅम्पियन मुलीशी प्रेमळ गप्पा मारल्या, त्यानंतर तिला आपला जीवनसाथी बनविले. पण त्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भूकंप झाला. जेव्हा जेव्हा बायकोबरोबर क्षुल्लक भांडण व्हायचे तेव्हा बायको तिच्या नवऱ्यावर कराटे कौशल्याचा प्रयत्न करीत असे. शनिवारी या दोघांमधील हाणामारी इतकी वाढली की नवऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला. नवरा व्हीलचेयरवरुन बहाल्फ … Read more

CAA, NRC लागू होणं हा जिनांचा विजय- शशी थरुर

भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी लागू करण्याचा विचार केला तर ती देशाची दुसरी फाळणी ठरेल अशी भीती शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे. जयपूर साहित्य संमेलनात ते बोलत होते.

विधानपरिषद बरखास्तीचा आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय; विधानपरिषदेत संख्याबळ नसल्यामुळे घेतला निर्णय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आपल्या झुंजार पदयात्रांनी राज्यभर काढलेल्या दौऱ्यांतून आंध्रप्रदेशची सत्ता काबीज केलेल्या वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारने राज्य विधीमंडळातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री वायएस जगन … Read more