माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं
औरंगाबाद | माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या आहेत असे बोलून स्वतः राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळून लावली आहे. सत्तार म्हणाले की, तुम्हाला ज्यांनी मी राजीनामा दिला असं सांगितलं त्यांना विचारून घ्या की मी राजीनामा दिला की नाही दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. … Read more