एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य; पवारांचे सरकारसह पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

या घटनेत अनेक साहित्यिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य असून, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला

एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार

पुणे प्रतिनिधी | एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल पुणे पोलिसांनी काही जणांवर शहरी नक्षलवादाच्या नावाखाली अटक करत त्यांच्यावर देशद्रोहाचा घटला भरला होता. मात्र सदर कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर असून त्याबाबत एस.आय.टी. कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी … Read more

उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार

नागपूर प्रतिनिधी | जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आणि यावरून खुद्द पवार यांनी सूचक असे वक्तव्य केले आहे. नागपुरात सुरु असलेल्या … Read more

अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार

औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी दिव्य मराठी या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सूचक विधान केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाला तुम्ही तराजूमध्ये कसे ताेलता? या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, अजित हार्ड वर्कर आहे. … Read more

भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई प्रतिनिधी | देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन पेटले आहे . यापार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली . सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता … Read more

अजित पवारांना मोठा दिलासा; सिंचन घोटाळ्या प्रकरणी एसीबीची क्लीन चिट

जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करत, या प्रकरणात अजित पवारांचे नाव असल्याने चौकशी अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप केला होता

CAA ला विरोधच पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही;बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचे ट्विट  

नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनही केलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे नेमकं काय?; वाचा सविस्तर…

प्रफुल्ल पाटील। २०१४ साली केंद्रात सत्ता परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी सर्वोच्च पदी विराजमान झाले. त्यानंतर मात्र बरेच विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था यांचा कुठल्या ना कुठल्या कारणावरून थेट केंद्र सरकारशी संघर्ष होत राहिला. कदाचित केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका हे त्यामागचे कारण असावे. स्मृती इराणी यांच्या मानव संसाधन विकास मंत्रिपदाच्या काळात तर हा संघर्ष शिगेला पोहोचला. त्यानंतर … Read more

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.

सत्ताधारी विरोधकांचा कलगीतुरा; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.