शहरातील शाळा पुन्हा ‘लॉकडाऊन’ ! 

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना व ओम्रीकॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.

तसेच शहरातील दहावी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू असतील. तर दहावीच्या पुरवणी परीक्षा देखील नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील.

आगामी 31 जानेवारीपर्यंत हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर प्रादुर्भाव लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. सदर निर्णय मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here