गुजरातमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपनीचा अदानींशी करार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या सीमेवर तणाव आहे. भारतातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता चीनी कंपनीने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अदानींशी करार केला आहे. या दोन्ही समूहातील प्रस्तावित समूहाचा भाग म्हणून ईस्ट होप समूहाकडून ३०० डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. चीनमधील ईस्ट … Read more

चीनी कंपन्यांसोबतच्या कोट्यावधी रुपयांच्या कराराबाबतचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनची उत्पादने आणि चिनी कंपन्या यांच्या विरोधात संपूर्ण देशभरात विरोध केला जात आहे. आयपीएलचा प्रायोजक असलेल्या विवोबरोबरचा करार संपुष्टात आणण्यासाठी बीसीसीआयसाठी सोशल मीडियावर तीव्र दबाव आणला जातो आहे. मात्र, मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केले होते की, आयपीएलमध्ये चिनी कंपनीकडून येणाऱ्या पैशांचा फायदा हा चीनला होत नसून भारताला … Read more

कोण आहे ‘ती’ चिनी महिला? जिने नेपाळला नवा नकाशा बनवण्यासाठी भडकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेपाळच्या राष्ट्राध्यक्षांनी देशाच्या वादग्रस्त राजकीय नकाशाला मान्यता दिली. यानंतर नेपाळने उत्तराखंडमध्ये भारताच्या सीमेवर सशस्त्र जवान तैनात केले आहेत. या नव्या नकाशामध्ये नेपाळ भारतातील तीन क्षेत्रांना आपले असल्याचे सांगत आहे. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधूरा हे भाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे राहिले आहेत. असा विश्वास आहे की भारताच्या या क्षेत्रांना आपले सांगण्याचे काम नेपाळने … Read more

चायनीज अ‍ॅप मुळे असा वाढतो फ्रॉड होण्याचा धोका, जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय युझर्स आता चीनचे स्मार्टफोन आणि त्यांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सवर बहिष्कार घालण्याची तयारी करत आहेत. चीनने बनवलेल्या मोबाईल फोनबरोबरच त्यांचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स आणि अशी अनेक उत्पादने आहेत जी भारतात खूप लोकप्रिय आहेत. तसे पाहिले तर भारत हा चीनसाठी एक खूप मोठी फायदेशीर बाजारपेठ आहे. … Read more

ऑगस्ट २०२१ मध्ये भारत सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असेल – संयुक्त राष्ट्र 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेलेला भारत ऑगस्ट २०२१ ला १५ शक्तीशाली देशांच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करेल अशी माहिती समोर आली आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे सभासद देशांच्या अद्याक्षरावरून असते. अध्यक्षपद दर महिन्याला नव्या राष्ट्राला दिले जाते. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताचा … Read more

भारताची सलग आठव्यांदा UNSC च्या अस्थायी पदी निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले…

नवी दिल्ली |  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताची सलग आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी सर्व देशांचे आभार मानले आहेत. भारत जगात शांती, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 2021-22 … Read more

दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे ते एका कठीण शक्तींविरुद्ध लढत आहेत – आनंद महिंद्रा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीनच्या सीमेवर गेले दीड महिने सुरु असणारा तणाव आता शिगेला पोहोचला असून सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहिदांपैकी एक हे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडर ऑफिसर संतोष बाबू हे एक होत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची टीव्ही वरील … Read more

विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more