“मोदी सरकारच्या मदत पॅकेजमुळे मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला मिळाली चालना”- Moody’s

नवी दिल्ली । कोरोना संसर्गाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारने अनेक मदत पॅकेजेसची घोषणा देखील केली आहे. या मदत पॅकेजेसचा परिणाम आता दिसून येतो आहे. भारताच्या आर्थिक वाढीसाठी जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने चालू आर्थिक वर्ष 2020-21 चे मूल्यांकन जाहीर केले आहे. या मूल्यांकनानुसार भारतीय … Read more