“आत्मनिर्भर भारत योजना संपूर्ण जगासाठी देशाचे दरवाजे उघडत आहे “- पियुष गोयल

नवी दिल्ली । वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘आत्मनिर्भर भारत योजना’ संपूर्ण जगासाठी देशाचे दरवाजे उघडत आहे आणि प्रत्येक सरकारी कार्यक्रमाचे ध्येय हे भारताला मजबूत करणे आहे. एका कार्यक्रमात बोलताना गोयल म्हणाले की,”जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला केंद्रस्थानी आणण्यात सरकारला यश आले आहे.” भारताने 400 वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य गाठले मुंबईत फोर्ब्स इंडिया … Read more

कोरोनाचा रोजगारावर प्रभाव; सर्व्हिस सेक्टर वर झाला सर्वाधिक प्रभाव

नवी दिल्‍ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022 सादर करताना सांगितले की,”कोविड 19 महामारीचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व्हिस सेक्टरच्या PMI मध्येही मोठी घसरण होती, विशेषत: अशा सेक्टरमध्ये जिथे लोकं एकमेकांच्या संपर्कात येतात. देशाच्या 60 टक्के रोजगारामध्ये सर्व्हिस सेक्टरचे योगदान असून निर्यात क्षेत्रातही सर्व्हिस सेक्टरचा मोठा वाटा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. … Read more

करोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रेत्येक क्षेत्रात पुढे आला आहे. वर्षभरात करोना प्रतिबंधक लस तयार करून देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते CSIR च्या आज झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत दिलेल्या योगदानाविषयी त्यांचं कौतुक केलं. From agriculture to … Read more

PM Mudra Yojana: बँकांनी मुद्रा योजनेंतर्गत 15 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज केले मंजूर

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने बुधवारी सांगितले की,”बँक आणि वित्तीय संस्थांनी गेल्या सहा वर्षात मुद्रा योजनेंतर्गत सुमारे 28 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना सुमारे 15 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पीएमएमवाय अर्थात Pradhan Mantri Mudra Yojana सुरू केली. अर्थ मंत्रालयाच्या अधीन असलेल्या वित्तीय … Read more

रविशंकर प्रसाद म्हणाले,”भारत मोबाइल अ‍ॅप्स बाबत सर्वात मोठा युझर, स्वदेशी अ‍ॅप स्टोअर आणण्याची सरकारची तयारी

नवी दिल्ली । स्वत: चे मोबाइल अ‍ॅप स्टोअर विकसित आणि बळकट करण्यासाठी केंद्र सरकार इच्छुक आहे. गुरुवारी संसदेत सरकारला ही माहिती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणाले की,” मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्यात भारत जगात अव्वल आहे.” मोबाइल अ‍ॅप तयार करण्यासाठी प्रोत्साहन राज्यसभेत प्रसाद म्हणाले की,” डिजिटल इंडिया कार्यक्रमाबरोबरच भारतीय इन्नोवेटर्सना … Read more

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल! आता भारतातच तयार केले जाणार अ‍ॅमेझॉनचे फायर टीव्ही डिव्हाइस

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला अ‍ॅमेझॉन (Amazon) कडून भरपूर सपोर्ट मिळाला आहे. सन 2021 च्या अखेरीस अ‍ॅमेझॉन भारतात त्याचे फायर टीव्ही डिव्हाइस तयार करण्यास सुरवात करेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणाले की,”चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लाइन सुरू करण्याच्या अ‍ॅमेझॉनच्या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या (Job Opportunities) संधी … Read more

सलग दुसर्‍या महिन्यात निर्यातीत झाली वाढ, व्यापार तूट कमी होऊन 14.75 अब्ज डॉलर्सवर गेली

नवी दिल्ली । जानेवारी 2021 मध्ये देशाची निर्यात (Exports) 5.37 टक्क्यांनी वाढून 27.24 अब्ज डॉलरवर गेली. यात प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स (Pharmaceuticals) आणि अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रांचे योगदान होते. सोमवारी वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. डिसेंबर 2020 मध्ये देशाच्या वस्तू निर्यातीत 0.14 टक्के वाढ नोंदली गेली. व्यापार तूट कमी आकडेवारीनुसार या कालावधीत आयात दोन टक्क्यांनी … Read more

ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना आता मिळणार भरपूर युरिया खत, याबाबत केंद्र सरकारचे नियोजन कसे आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । खत असो वा खाद्यान्न, केंद्रातील मोदी सरकार देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने काम करीत आहे. 2014 मध्ये दिल्लीचे सिंहासन स्वीकारल्यानंतर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य राज्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. विविध प्रकारच्या वाहतुकीचे जाळे पसरविणे असो वा शेतकऱ्यांना बाजाराशी जोडणे असो सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. ईशान्येकडील राज्यांतील शेतकऱ्यांना वेळेवर युरिया … Read more

रिलायन्स म्हणाले,”नवीन कृषी कायद्याच्या नावावर खोटी माहिती देऊन बदनामी करण्याची योजना”, केली कारवाईची मागणी

नवी दिल्ली । रिलायन्स जियो इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या सहाय्यक कंपनीने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य आणि केंद्र सरकारने जिओविरूद्ध स्वार्थ आणि दिशाभूल करणार्‍या माहिती संदर्भात कोर्टाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. रिलायन्स जिओनेही यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्य व केंद्र … Read more

कर्जबाजारी कंपन्यांना सरकारकडून मिळणार दिलासा, सीतारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली । केंद्र सरकार इन्सॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (Insolvency and Bankruptcy Code) अंतर्गत अनेक कंपन्यांना दिलासा देण्याची योजना आखत आहे. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, दिवाळखोरीची कारवाई आणखी 3 महिन्यांकरिता स्थगित ठेवण्याची योजना ठेवली गेली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या अशा कंपन्यांना दिलासा मिळणार आहे, ज्यांचे कामकाज कोरोनाव्हायरसमुळे (Corornavirus) ठप्प झाले … Read more