नुकसान झालेलं पीक मनरेगा मार्फत काढा, एकनाथ शिंदेंची शासनाला मागणी

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्याची गरज असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यायाला हवी. तसेच पावसामुळे खराब झालेलं पीक काढणी करण्याकरिता कोल्हापूरप्रमाणे सुविधा उपलब्ध करावी. त्यासोबतच संपूर्ण राज्यात मनरेगा मार्फत हे खराब पीक काढण्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर केला आहे. अशी माहिती शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी दि

शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची निवड तर पक्षप्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. आज पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यामुळे आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमीच आहे. विधीमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र राजकीय … Read more