‘घोर कलियुगात आपण करोनाशी लढू शकत नाही’- जस्टीस अरुण मिश्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. न्यायमूर्ती … Read more