पाचगणीच्या सेंट झवेरीस काॅलेजमध्ये वाधवानसह तेवीस जणांचे संस्थात्मक विलगीकरण

पाचगणी प्रतिनिधी | खंडाळ्याहुन महाबळेश्वरला विषेश प्रधान सचिव गृह अमिताभ गुप्ता यांच्या पत्रावरुन प्रवास करुन महाबळेश्वर येथे आलेल्या वाधवान कुटुंबाला पाचगणीच्या सेट झवेरीस हायस्कूल व काॅलेजच्या होस्टेलमध्ये कडेकोट बदोबस्तात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असुन गुन्हे अन्वेषण, शिघ्र कृती दल याच्यासह स्थानिक पोलीस ठाणेचे जवान तैनात करण्यात आले आहे. वाधवान कुटुंबासह तेवीस जणांना कामलेजच्या होस्टल इमारतीमध्ये … Read more

धक्कादायक! मुंबईतील उच्चभ्रू मंत्रालयातील खास पत्राच्या मदतीने पाचगणीत, २३ जणांवर कारवाई

पाचगणी प्रतिनीधी |  कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात असून राज्यात मुंबईत सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या आता ८५७ वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर राज्यात सर्वत्र लाॅकडाउन असताना मुंबईतील काहि उच्चभ्रू मंत्रालयातील खास … Read more

महाबळेश्वरात कोरोनामुळे घोड्यांवर उपासमारीची वेळ, पर्यटक नसल्याने घोडेमालक हवालदिल

पाचगणी प्रतिनीधी । जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर, पाचगणी येथील घोडेसवारीतील घोड्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनचा फटका येथील घोड्यांनाही बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घोड्यांना खाद्य मिळणे मुश्किल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणसासोबत माणसावर अवलंबून असणार्‍या पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा फटका बसत असल्याने या मुक्याप्राण्यांकडे शासनाचे कधी … Read more

महाबळेश्वरला कोरोनाची धास्ती; व्यावसायिकांना मोठा फटका

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखणाऱ्या थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची धास्ती महाबळेश्वरच्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी घेतली आहे. महाबळेश्वरचे नेहमी गजबजलेले मार्केट आज ओस पडलेले दिसत आहे. याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसीय महाबळेश्वर दौऱ्यावर; कुटुंबासाठी घेतली ३ दिवसांची सुट्टी

आधी शिवसेनेचा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदावरून वाद, या वादात आरोप-प्रत्यारोपांना समोर जाणे, नंतर भाजपशी युती तुटणे, नवी सत्तासमीकरण जुळवत सत्तेत नव्या सहकाऱ्यांसोबत बसतांना झालेली दमछाक, दरम्यानच्या पत्रकार परिषदा, राज्यातील ओल्या दुष्काळ पाहणीचे दौरे असा प्रवास करत अखेर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.