शेतकऱ्यांना खतांवर सबसिडी द्या अशी कृषी मूल्य व किंमत आयोगाची मागणी 

farmers furtilizers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतांच्या सब्सिडीबाबतच्या  प्रक्रियेत बदल  करण्याचा विचार सरकार करत आहे. याच दरम्यान कृषी  मूल्य आणि किंमत आयोगाने शेतकऱ्यांना खतांवर सब्सिडी द्यावी. तसेच  शेतकऱ्यांना वर्षाला ५ हजार रुपयांची मदत केली जावी अशी मागणी केली आहे. शेतीच्या कामात बहुतांश रक्कम हि खतांवर खर्च होत असते. बऱ्याचदा ही रक्कम शेतकऱ्याला परवडत नाही. नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या वरील आर्थिक … Read more

आता नव्या रुपात मिळणार सातबारा उतारा ; जाणून घेवूया कसा

saatbara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जमिनीचा एक महत्वाचा पुरावा म्हणजे सातबारा होय. आता संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुढच्या दोन दिवसात नागरिकांना नवीन स्वरूपातील सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. हा असा बदल ५० वर्षानंतर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या सातबारा उताऱ्यावर शासनाचा तसेच ई.महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क आणि गावाच्या … Read more

दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Parbhani Flood

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

शेतीसोबत ‘हे’ जोडधंदे केले तर कमावता येतील लाखो रुपये 

side business with agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. पण विविध अडचणींमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. बदलत्या काळानुसार आता आधुनिक शेतीमध्ये हळूहळू काही शेतकरी चांगला नफा कमावताना दिसत आहेत. मात्र आजही बहुतेक शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागतेच अशा शेतकऱ्यांनी जर शेतीसोबत काही जोडधंदे केले तर त्यांना … Read more

जाणून घेऊया बटाट्याच्या सेंद्रिय शेतीबद्दल

organic farming of potato

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बटाट्याचे उत्पादन हे प्रामुख्याने भाजीसाठी केले जाते. याशिवाय चिप्स, फ्रेंच फ्राईज, बिस्कीट तसेच इतर काही पदार्थांसाठीही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. पौष्टिक घटकांसाठी बटाटा अत्यंत उपयुक्त मानला जातो. यामध्ये स्टार्च, जैविक प्रथिने, सोडा, पोटॅश, जीवनसत्व अ आणि ड मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्यांची मानवी शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे बटाट्याची शेती तशी लाभदायकच ठरते. … Read more

खरीप हंगाम जाणार दणक्यात!! यंदा खरीप पिकाची  पेरणी मागच्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के अधिक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात  यंदा सर्वात जास्त खरीपाखालील क्षेत्राची नोंदणी झाली असून , चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सर्वाधिक उत्पादन  देणारा  ठरणार आहे.  कोरोना आणि  मोठया प्रमाणात उदभवलेली पूर परिस्थितीत देखील रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची आशा निर्माण झाली आहे. घटलेल्या  सकल  राष्ट्रीय  उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर  ही  बातमी  देशाला  दिलासा देणारी ठरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागच्या वर्षीच्या  तुलनेत यावर्षी  खरिपाच्या पीक क्षेत्रामध्ये … Read more

१४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्यवाढीस केंद्र सरकारची मान्यता 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांवर येणारी संकटे ही काही थांबणारी नसतात. त्यात पिकांना न मिळणारा योग्य हमीभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असतो.  गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा देखील  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात  फटका बसला आहे. त्यांच्या  शेतमालाचेही  मोठे  नुकसान झाले आहे. शासकीय शेतमाल खरेदी पासूनही बऱ्याच  शेतकऱ्यांना वंचित रहावे लागले आहे.  यामध्ये प्रामुख्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना  फटका बसल्याचे  दिसून … Read more

अंबिका आणि अरुणिका जातीच्या झाडांच्या साहाय्याने आता कमी जागेतही फुलवता येणार आहे आमराई 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आंबा तसे सगळ्यांचे आवडते फळ आहे.  या फळांच्या लागवडीसाठी भरपूर जागा लागत असल्याने प्रत्येकाला या फळाची लागवड करता येतेच असे नाही. दिवसेंदिवस जमीन कमी होऊ लागली आहे. पण आता आपल्याकडे कमी जागा जरी असेल तरी  आमराई करता येऊ  शकणार आहे. आता शास्त्रज्ञांनी आंब्यांच्या दोन जाती शोधल्या आहेत. या जातीची झाडे  आकाराने लहान असतात. या जातींचे … Read more

केवळ वीस दिवसांत ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला २ हजाराचा हप्ता 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आला आहे. दरम्यान नोव्हेंबरपर्यंत बहुधा सर्वच बँक खात्यात हप्ता जमा होणार आहे. मागील वीस दिवसात ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २ – २ हजार रुपये टाकण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात जवळजवळ ८ कोटी ८१ लाख लाभार्थ्यांना  योजनेचा लाभ मिळला असून आपल्या बँक खात्यात पैसे आले … Read more

कृषी क्षेत्रामुळे सरकारला जीडीपी मध्ये थोडासा दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने  जाहीर केलेल्या आकडेवारीने संबंध देशात जीडीपी च्या घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जूनमध्ये संपलेल्या पहिल्या  तिमाहीत  सकल राष्ट्रीय उत्पन्न हे -२३% ने  घटले  आहे. स्वातंत्र्यानंतर  पहिल्यांदाच जीडीपीमध्ये  एवढी घट  नोंदवण्यात आली आहे. सगळी क्षेत्रे कोलमडत असताना कृषी क्षेत्रात मात्र ३.४% वाढ  झाल्यामुळे मोदी सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे … Read more