अजिंक्यतारा साखर कारखान्याचा निवडणुकीचा बिगुल वाजला

Ajinkyatara Sugher

सातारा | सातारा व जावळी तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा असलेला शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजपासून (बुधवार) ता. 21 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. कारखान्याच्या संचालक पदासाठी 17 जुलैला प्रत्यक्ष मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली. शेंद्रे- शाहूनगर येथील … Read more

सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त

सातारा | राज्यात यंदा खरीप हंगामाचे पीक क्षेत्र वाढणार असल्याने राज्य शासन पहिल्यापासूनच सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 भरारी नेमण्यात आलेली आहेत. या पथकांद्वारे आतापर्यंत खते, बि-बियाणे, औषधे अशा 1 हजार 10 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. दुकानातील रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवल्याप्रकरणी 12 खते दुकाने व 2 … Read more

शेतकऱ्यांनो, हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ कसा घ्याल? ; जाणून घ्या

सातारा | कृषि क्षेत्रात उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला … Read more

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : पुरेसा पाऊस, सिंचन व्यवस्था असेल तरच पेरणी करा

सातारा | शेतात पेरणी करताना अथवा पेरणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा किंवा वापसा नसेल तर बियाण्याच्या उगवणक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. पुरेसा पाऊस न झाल्यास संरक्षीत सिंचन सुविधा उपलब्ध असेल व जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असेल तरच … Read more

‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात नोकरी करणं परवडत नाही. देशातील वाढलेली महागाई, नोकरीच्या असलेल्या कमी संध्या… यामुळे अनेक जणांचा मोर्चा हा व्यवसायाकडे वळला आहे. जर तुम्हीही व्यवसायाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसाया बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तब्बल 5 पट फायदा होऊ शकतो. होय, आज आम्ही तुम्हाला एलोवेरा शेतीबद्दल सांगत आहोत. … Read more

Malabar Neem Tree : शेतकऱ्यांनो चिंता सोडा; ‘या’ झाडाची लागवड करा अन् 6 वर्षांत करोडपती व्हा

Malabar Neem Tree

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना शेतीत जास्त फायदा हवा असेल वेगवेगळे उपाय करावे लागतात. प्रामुख्याने आपण ऊस, गहू, तांदूळ, सोयाबीन याची शेती करतो. तर आंबे, चिकू, कलिंगड या फळांची झाडे लावतो. आज आम्ही आपणास अशा एका झाडाच्या लागवडी बाबत सांगणार आहोत त्यामुळे अवघ्या 5-6 वर्षातच तुम्ही मालामाल होऊ शकता. होय, मलबार कडुनिंबाची लागवड (Malabar Neem … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम किसान योजनेचा (PM Kisan Sanman Niidhi Yojana)११ वा हप्ता कधी जमा होणार याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. मी महिना अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया … Read more

परदेशात शिक्षण घेऊन भारतात आला, आता ‘या’ फळाची शेती करुन कमावतोय लाखो..1200 रु किलो ने विक्री

Avocado fruit farming news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली नोकरी करण्यापेक्षा एखादा स्वतंत्रपणे व्यवसाय केल्यास त्यामध्ये चांगले पैसे कमावता येऊ शकतात. खास करून शेती क्षेत्रात व्यवसाय केल्यास असे खूप पर्याय आहेत. असाच एक पर्याय परदेशात शिक्षण घेऊन भारतातील भोपाळ येथील राहणाऱ्या हर्षित गोधा या उच्चशिक्षित युवकाने निवडला. त्याने इज्राइल येथील एवोकॅडो नावाच्या फळाची शेती केली. त्याची रोपे तयार करून … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा सुरू केली ‘ही’ महत्वाची सेवा; असा घ्या लाभ

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. यापैकीच एक महत्वाची योजना आहे, ‘पीएम किसान सम्मान न‍िध‍ि योजना’. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार लवकरच 2000 रुपयांचा 11 वा हप्ता जारी करणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. मात्र … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय! खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटची मंजुरी

Narendra Modi

नवी दिल्ली : यंदाच्या आर्थिक वर्षात अन्नधान्याच्या किमती वाढणार नाहीत अशी शक्यता आहे. नुकतेच नरेंद्र मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. खत अनुदानावरील चालू आर्थिक वर्षातील अनुदान वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट मध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. यंदाच्या वर्षी खतांवरील अनुदान हे २१ हजार कोटींवरून ६० हजार कोटी इतके वाढवण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या … Read more