जाणून घेऊया, डाळींब पिकावरील तेल्या रोगाची माहिती, लक्षणे आणि उपायही 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रात डाळिंबचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. राज्यात उतपदित झालेले डाळिंब हे देशातच नव्हेतर परदेशातही निर्यात केले जातात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होत असलेला पाहायला मिळते आहे. मात्र आता डाळिंबाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. झाडांची योग्य निगा राखणे. वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे. … Read more

कमी गुंतवणूकीत पपई टूटी फ्रुटी चा व्यवसाय करा आणि कमवा भरगोस पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक युवकांना नवीन व्यवसाय करायाची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा हे त्यांना कळत नाही.  त्यामुळे ते अनेक लोकांचा सल्ला घेतात आणि कुठला तरी व्यवसाय सुरु करतात आणि त्यात नुकसान सोसत राहतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाविषयीची कल्पना देणार आहोत. या व्यवसायातून तुम्ही आपला स्वताचा ब्रँड बनवू शकतात.   कच्चा पपई वर … Read more

५० हजाराच्या गुंतवणुकीत शतावरीचे पीक लावून मिळवा लाखो रुपयांचा नफा 

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजकाल हर्बल आणि सेंद्रिय वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः औषधी वनस्पती असलेल्या वस्तूची मागणी वाढत आहे. शतावरी प्राचीन काळापासून आयुर्वेद औषधीमध्ये वापरले जात आहे, आआजकाल  शतावरीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढते आहे.  तुम्हालाही औषधी वस्पतींची शेती करायची असल्यास शतावरी पीक हा एक उत्तम पर्याय आहे. बाजारात त्याची मागणी चांगली आहे, त्याचबरोबर किंमतही चांगली … Read more

पिकांसाठी उपयुक्त आणि पाण्याची बचत करणारा मल्चिंग पेपर ठरू शकतो फायदेशीर ; होईल अशा प्रकारे फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहुतेक भागातील शेतकरी विशेषतः जळगाव, धुळे, नासिक अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विशेषतः फळबागांसाठी तसेच भाजीपाला व अन्य पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसतात.  कारण मल्चिंग पेपरचा वापर हा अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. पण मल्चिंग पेपर वापरताना बरीचशी काळजी घ्यावी लागते. व्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन करावे लागते याची … Read more

कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमवायचा आहे ?? तर मग ‘ही’ शेती नक्की करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ … Read more

फवारणी दरम्यान विषबाधा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी घ्यावी ‘अशा’ प्रकारे काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकरी पिकाचे किडीपासून रक्षण करण्यासाठी व वाढीसाठी विविध प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत असतात. बरीच कीटकनाशक ही विषारी ते अतिविषारी या गटात मोडतात.  आपण जर कीटकनाशक फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तरी विषबाधा होऊ शकते.  मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या बर्‍याचशा भागांमध्ये फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकरी राजांचा मृत्यू झाला होता. आपण जेव्हा फवारणी करतो … Read more

जाणून घेऊया पिकांच्या वाढीसाठी महत्वाची सूक्ष्म अन्नद्रव्ये व त्यांचे पिकांवरील परिणाम 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बियाणे जमिनीत लावल्यानंतर किंवा पेरल्यानंतर त्याच्या उगवणी  पासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत वाढ, फलधारणा होण्याच्या प्रत्येक टप्प्यात जमिनीतून मिळणाऱ्या नायट्रोजन, पालाश,  स्फुरद या मुख्य घटकांची आवश्यकता असते.  त्याबरोबरच लोह,  जस्त,  तांबे,  मॅगेनीज व बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही तितकीच गरज असते.  जर हे सगळे घटक पिकांना योग्य प्रमाणात मिळाले, तर पिकांची वाढ चांगली होऊन … Read more

उसाच्या अधिक आणि किडविरहित उत्पादनासाठी ऊस बेणेप्रक्रिया ; जाणून घेऊया नक्की कशी आहे प्रक्रिया आणि याचे फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.  वाढणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती आणि वेळेवर उपलब्ध न होणारी रासायनिक खते यामुळे  उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ऊसासाठी ऍझेटोबॅक्‍टर व स्फुरद विघटक जिवाणूंची प्रक्रिया केल्यास आपण रासायनिक खताची बचत करू शकतो. ऊसामध्ये  शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये १० … Read more

जमीन एनए कराची आहे ?? जाणून घेऊया जमीन एनए करण्याची सोप्पी पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली मोठ्या प्रमाणात जमिनीची मागणी वाढत आहे. याची कारणे विविध आहेत. पण जर शेतजमीन शेतीव्यतिरिक्त कामांसाठी विकत घ्यायची असेल तर त्याचे अकृषी अर्थात नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल … Read more

४५ किलो कोथिंबीर लावून या शेतकऱ्याने ४० दिवसांतच कमावले तब्बल साडेबारा लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लॉकडाऊन काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो शेतकरी वर्ग आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. सोशल मीडिया बुद्धीला खाद्य पुरवेल पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं, ते गुगल, फेसबुक किंवा ट्विटर आणि इतर कोणतंच … Read more