‘सत्यमेव जयते वाॅटर कप’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हे नियम

Satyamev Jayate Water Cup Compitition rules

मुंबई : ‘सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१९’ चे आयोजन ८ एप्रिल ते २२ मे २०१९ या कालावधीत करण्यात आले असून विजेत्या गावांपैकी प्रथम क्रमांकाला ७५ लाख, द्वितीय क्रमांकाला ५० लाख तर तृतीय विजेत्याला ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार … Read more

पाणी फाउंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेची घोषणा

Pani Foundation Satyamev Jayate Water Cup Spardha

मुंबई : अनियमित पाऊस आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थिती यामुळे महाराष्ट्रातील काही भागाला कायमच दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे नागरीक व्यथित असून पावसाळा संपताच त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१९’ ची घोषणा अभिनेते अमिर खान आणि पत्नी किरण राव … Read more

तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी – आमीर खान

Amir Khan on Nana Patekar and Tanushree Datta conflict

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान ‘मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती’ असेही तनुश्रीने म्हटले आहे. तनुश्री दत्तासोबत घडलेल्या घटनेची चौकशी व्हावी असं मत अभिनेता अमिर खान याने मांडले आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी … Read more