मनपाचा लिपिक लाचेच्या जाळ्यात

औरंगाबाद – घराच्या मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ लिपिक आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोहेल पठाण फेज अहमद पठाण (52) असे अटकेतील लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी लिपिकाविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिकेच्या सेंट्रल नाका येथील कार्यालयातील मालमत्ताकर विभागात तो कार्यरत आहे. डिसेंबर महिन्यात … Read more

शहरात उभी राहणार 22 मजली इमारत!

औरंगाबाद – शहरात जमिनीचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. मुंबई पुण्याप्रमाणे औरंगाबादेतही उंच इमारती उभारण्यात येणार आहेत. सातारा भागातील गट क्रमांक 39 मध्ये तब्बल अडीच एकर जागेवर 22 मजली इमारत उभारण्याची परवानगी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे मागितले आहे. यापूर्वी शहरात साधारण पंधरा मजली इमारत उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल … Read more

नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा – डॉ. कराड

औरंगाबाद – नागरिकांना वेठीस धरू नका, पाणी पुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना सुनावले. राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी जायकवाडी … Read more

पुतळा अनावरण सोहळ्याची वेळ बदला; अन्यथा रात्री वाद्य वाजविण्याची परवानगी द्या

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुक्त पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला, अन्यथा रात्री दहा वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केली. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more

…अन्यथा शहरास निर्जळी; औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा संकटात

Water supply

औरंगाबाद – तांत्रिक अडचणींमुळे शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना तब्बल सात-आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. त्यात आता पाटबंधारे विभागाच्या नोटिशीमुळे शहराचा पाणी पुरवठा संकटात सापडला आहे. पाणी बिलाचे 26 कोटी 32 लाख रुपये 18 फेब्रुवारीपर्यंत भरावेत, अन्यथा सोमवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. महापालिका पैठण … Read more

नवीन पाणीपुरवठा योजनेला मिळाला ‘बुस्टर’

water supply

औरंगाबाद – औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम थांबू नये यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे ही योजना 2023-24 पर्यंत रखडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, समांतर जलवाहिनीस आलेला निधी पडून होता. या निधीतून पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला … Read more

ठरलं तर! ‘या’ दिवशी होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुतळ्याच्या अनावरण आवरून मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने आवरणाचा चेंडू शासनाकडे टोलवला होता शासनाने शिवजयंतीच्या दिवशी सकाळी अनावरण करण्याचे निश्चित केले आहे. … Read more

दररोज लाखाच्या महसुलावर मनपा सोडते ‘पाणी’

औरंगाबाद – कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने कमी होत आहे. शासन आदेशानुसार बीबी का मकबरा, पाणचक्की इत्यादी पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला अद्यापही कुलूप लावलेले आहे. त्यामुळे महापालिकेला दररोज एक लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. औरंगाबाद शहरात दरवर्षी 30 लाखांवर पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक मकबरा, पानचक्की, औरंगाबाद … Read more

मनपा वर्धापनदिनानिमित्त मालमत्ता कराच्या व्याजावर मोठी सूट

औरंगाबाद – मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरल्यास व्याजावर 75 टक्के सूट देण्याची घोषणा मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल केली. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त घोषित केलेली ही विशेष व्याजमाफी योजना 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. मालमत्ता कराचा थकबाकी वर मनपा दरवर्षी चक्रवाढ व्याज लावते. त्यामुळे मूळ रकमेपेक्षा … Read more

श्वानप्रेमिंनो सावधान ! …अन्यथा श्वान होईल जप्त

Dog breeding

औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊनमध्ये मुलांचा विरंगुळा म्हणून अनेक पालकांनी पाळीव प्राणी घेतले. यामध्ये श्वानांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे हौशी श्वानप्रेमींची संख्याही मोठी आहे. मात्र, अनेक नागरिक श्वान परवाना महापालिकेकडून घेत नाहीत. त्यामुळे महापालिकेने 1 जानेवारी 2022 पासून परवाना नसलेले श्वान जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी श्वान परवाना घेतला नाही, त्यांनी त्वरित महापालिकेच्या मध्यवर्ती … Read more