पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर मनपाची कारवाई

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था नियमित करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.   परंतु असे असतानाही काही नागरिक पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरणे, नळाला तोटी न लावणे, पाणी भरणे झाल्यावर रोडवर सोडून देणे, वाहने धुणे … Read more

शहरातील दर्गा परिसरात तब्बल 800 बेकायदा नळ

water supply

  औरंगाबाद – बेकायदा नळ घेऊन लाखो लीटर पाण्याची चोरी होत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. यामुळे महापालिकेने बेकायदा नळ शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून, या पथकाने शुक्रवारी गादिया विहार, त्रिशरण चौक व पडेगाव भागात सर्वेक्षण केले असता तब्बल 800 पेक्षा अधिक बेकायदा नळ आढळून आले. हे बेकायदा नळ आता बंद केले जाणार … Read more

नागरिकांना दिलासा! शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ

Water supply

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात 11 दल लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. औरंगाबाद शहरासाठी सध्या … Read more

‘या’ महिन्यात होणार औरंगाबाद मनपा निवडणूक? 

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयोगाकडून शहराचा नकाशा मंगळवारी महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, या अंदाजानुसार कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.   कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर … Read more

पाणीप्रश्नावर मनसेची पाणी संघर्ष यात्रा सुरू 

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून शहरात पाण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाच मुद्दा मनसेने उचलून धरला असून आज शहरातून पाणी संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. शहरातील 55 वॉर्डांमधून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलतं करणार आहेत. नागरिकांच्या पाणी समस्या पत्रावर लिहून घेतल्या जाणार असून जवळपास 25 हजार पत्र मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार … Read more

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

औरंगाबाद – हातात कागदी फलक घेऊन महापालिकेत दाखल झालेल्या दोघांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने आयुक्त बचावले. तुमचे प्रश्न संबंधितांना माहित असून ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे आयुक्तांनी सांगूनही ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरडा-ओरड व मोबाईलमध्ये विनापरवाना चित्रीकरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या … Read more

औरंगाबाद ‘स्मार्ट शहरात’ तब्बल 635 कोटी रुपयांची कामे सुरू

Aurangabad cycle track

  औरंगाबाद – स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्चएण्डला अठरा कामांच्या 635 कोटींच्या निविदा अंतिम केल्या आहेत. ही कामे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली असून, सर्वात मोठे काम म्हणजे 317 कोटींचे रस्ते आगामी नऊ महिन्यात होणार आहेत. स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा 31 मार्चपर्यंत अंतिम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूक होणार पुढील वर्षीच 

    औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात केली. राज्यातील 14 महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार असून औरंगाबादसह इतर महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल हे निश्‍चित झाले आहे. राज्यातील 14 महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवातही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका घेण्याचे आदेश 4 … Read more

शहरातील 15 हजार पथविक्रेत्यांना देणार प्रमाणपत्र

औरंगाबाद – शहरातील 14 हजार 98 पथक विक्रेत्यांना लवकरच विक्रेता प्रमाणपत्र देण्याचे व उर्वरित पथविक्रेत्यांसाठी सर्वेक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय अस्थायी शहर पथविक्रेता समितीने घेतला आहे. पथविक्रेता उपजीविका संरक्षण व विनियमन कायदा 2014 लागू होऊन आठ वर्षे झाली. तरीही विक्रेता प्रमाणपत्र देण्यात आलेले नव्हते. स्मार्ट सिटी कार्यालयात मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी काल आयोजित केलेल्या … Read more

घाटीतील रिक्त पदे भरती बाबत शपथपत्र द्या; खंडपीठाचे आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – महाराष्ट्रातील रिक्त वैद्यकीय पदे भरतीसंदर्भातील वस्तुस्थिती आणि खासदार इम्तियाज जलील यांनी 14 जून 2019 रोजी सादर केलेल्या अतिरिक्त शपथपत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यातील नमूद केलेल्या विविध समस्यांबाबत दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी. डिघे यांनी काल दिले. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुद्धा वैद्यकीय … Read more