बँकांमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या नव्या कायद्याबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 मध्ये दुरुस्ती करण्याच्या लोकसभेत दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा बँक अडचणीत येते तेव्हा लोकांच्या कष्टाने कमावलेली रक्कम अडचणीत येते. या नवीन कायद्यामुळे लोकांच्या बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांना सुरक्षा मिळेल. यासह देशातील सर्व सहकारी बँकादेखील (Co-Operative Banks) रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) अंतर्गत … Read more

देशातील नागरिकांनी हिंसाचार,भीती पसरवणाऱ्यांपासून सावध रहावे; सोनियांच्या आरोपाला सीतारमण यांचे प्रत्युत्तर

संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडल्यापासूनच विरोधी पक्षकाडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकांनीही रस्त्यावर उतरून मोठा विरोध दर्शविला आहे

एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य; पवारांचे सरकारसह पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

या घटनेत अनेक साहित्यिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य असून, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला

फरहान, तू सुद्धा कायदा मोडतोयस; ‘CAA’ च्या विरोधावर आयपीएस अधिकाऱ्याने दिली कायद्याची समज

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन अनेक सेलिब्रिटी लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनेही ट्विट करत आपली भूमिका मांडली होती.

सना लहान आहे, तिला अशा प्रकरणापासून दूर ठेवा; सना गांगुलीची पोस्ट व्हायरल

सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे.

‘भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न’; खासदार जलील यांची टीका

भाजप सरकारकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने झाली आहे. हि बाब लोकशाही साठी योग्य नाही. औरंबाद शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात २० तारखेला मोर्चा काढ्यात येणार आहे.

“शाहरुख, तू जामियाचा विद्यार्थी असूनही गप्प का ?”; बॉलीवूडच्या इतर दिग्गजांचेही मौनच

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, करण जोहर, हृतिक आणि राकेश रोशन, अक्षय कुमार यांच्याकडून मात्र देशभरातील हिंसक वातावरणावर अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही

या राज्याचे मुख्यमंत्री ‘बेपत्ता’; शहरभरात झळकले ‘मुख्यमंत्री बेपत्ताचे’ बॅनर

बिहारची राजधानी पटना शहरात सध्या एक विचित्र गोष्ट दिसत आहे. या शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार बेपत्ता असल्याचे बॅनर्स दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितीश कुमार यांचा फोटो देखील आहे.

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना पत्र; करून दिली जुनी आठवण

शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून बांग्लादेशी घुसकोरांविरुद्ध आवाज उठवला होता. शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, मुबई, मीरा-भाईंदर, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणी बांग्लादेशी नागरिकांनी घुसकोरी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर काँग्रेसने लगावला टोला

राज्यातील इंटरनेट सेवा बंद असतांना देशाचे पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ट्विटरवरून आसामच्या जनतेला शांततेत आवाहन केलं आहे. नेमकं याच मुद्द्याला धरून काँग्रेसने मोदींना ट्विटरवर कोंडीत पकडण्याचा प्रयन्त केला.