पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? ; मनसेचा राज्य सरकारला संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राज्यात मंदिरे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील विरोधक याच मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मनसेनेही उडी मारली आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?; असा सवाल उपस्थित करून मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच कोरोना … Read more

कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा अशी राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत – सदाभाऊंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

sadabhau

कराड । कोरोनाच्या काळात शेतकरी हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होत आहे. सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची विल्हेवाट बघितली तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ ५ हजार कोटी येतील. कोपराला गूळ लावायचा … Read more

विकास प्रकल्प लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे हीच तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती ; आशिष शेलारांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरे येथील मेट्रो कारशेड कंजूरमार्गला हलवल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद निर्माण झाला आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केला आहे. लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा तिघाडीच्या ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा आरोप भाजप आमदार … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !! राज्यात येणार ३५ हजार कोटींचे उद्योग ; २३ हजार तरुणांना मिळणार रोजगार 

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ‘ मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सर्वात मोठे पाऊल टाकण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार  … Read more

माझे बाबा झिंगुन घरी यावेत हे आदित्य दादांना रुचेल का ?? ; दारूबंदी संदर्भात चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

चंद्रपूर । सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. यात तिने ‘माझे … Read more

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक ; 7 नोव्हेंबरला मातोश्रीवर धडकणार मशाल मोर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने मराठा समाजामध्ये अस्वस्थता वाढली असून राज्य शासनाने कोर्टात योग्य पद्धतीने बाजू मांडली नसल्याचा आरोप मराठा संघटनांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी ‘सकल मराठा समाज’ आणि ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर येत्या ७ … Read more

कांदाप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना पत्र ; कांदा व्यापारांची साठवणूक क्षमता वाढवण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठवणूक क्षमतेबाबत मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही 25 मेट्रिक टनावरून 1500 मेट्रिक टन इतकी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. … Read more

…तर बोलबच्चन सरकारने मंत्रालयही दिल्लीला हलवावे ; निलेश राणेंनी पुन्हा साधला सरकारवर निशाणा

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं हातच पीक गेल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करते?? – मंत्री विश्वजित कदम यांचा केंद्राला सवाल

Vishwajeet Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कृषी व न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोरोना आणि परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या बाबतीत आढावा बैठक घेतली. राज्यातील शेतकऱ्यांचं परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं असून, शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याच्या सोबत आहे.पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार  का दुर्लक्ष करते?, असा सवाल मंत्री विश्वजित … Read more

जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता ; विखे पाटलांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही काय केंद्राला विचारलं होत का ??? त्यामुळे केंद्र सरकारवर टीका करणे म्हणजे आपले स्वतःचे अपयश झाकायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, असा हा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता?”, असा संतप्त सवाल भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला केला … Read more