जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचाय ? ‘या’ क्रमांकावर करा व्हिडिओ कॉल !

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय … Read more

पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद – कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढुन संक्रमणाला अटकाव होतो. त्यामुळे जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या सौजन्यातून शहरातील ज्ञानदिप फाऊंडेशनच्या प्रांगणात येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे … Read more

धर्मगुरूंनी लसीकरण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

sunil chavhan

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लस सर्व नागरिकांनी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व धर्म गुरूंनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धर्मगुरूंची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस इंजि. वाजेद कादरी, युसूफ अन्सारी, … Read more

लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न अडचणीत ! आरोग्यमंत्री टोपे म्हणतात…

rajeh tope

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबविण्याबाबत अंतिम निर्णय अथवा शासनादेश झालेला नाही. मुख्य सचिवासोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. लस घेणे हे बंधनकारक नाही, सक्तीने लस देणे हे कायद्यानुसार नाही. त्यामुळे औरंगाबाद अथवा अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत राबविलेला पॅटर्न राज्यात राबविला जाणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याविषयी बोलताना टोपे … Read more

लेबर कॉलनीसाठी शेवटची रात्र ? उद्या 338 घरांवर चालणार बुलडोझर

JCB

औरंगाबाद – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील विश्वास नगर लेबर कॉलनीतील घरे पाडण्याची कारवाई सोमवारपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आजची रविवारची रात्र ही येथील रहिवाश्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील रहिवाशांना ही कॉलनी सोडण्याची नोटिस दिली होती. मात्र ऐन दिवाळीपूर्वी अशी नोटिस बजावल्यामुळे नागरिकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण होते. आता सोमवारी कारवाई होण्याच्या भीतीने येथील … Read more

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

subhash desai

औरंगाबाद – मागील  दीड वर्षांपासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निधी मोठ्या … Read more

बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – पालकमंत्री सुभाष देसाई

desai

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली. गंगापूर तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून देसाई यांनी शेतकऱ्यांना … Read more

डिजिटल पध्दतीमुळे शेतकऱ्यांना अचुक सातबारा मिळणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

sattar

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सातबारा उपलब्ध करुन दिला आहे. यापुर्वीचा सातबारा थोडासा किचकट स्वरुपाचा होता परंतू आताच्या डिजिटल सातबारामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक सातबारा मिळणार असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमी अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महसूल … Read more

सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री सुभाष देसाई

Sunil

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे नुकसान, जिवितहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री … Read more

पाण्यातून वाट काढत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन केली पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश

pahmi

औरंगाबाद – मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले असुन प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय पुढारी आता पाहणी करीत आहेत. यातच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पैठण तालुक्यात झालेल्या नुकसानाची पाहणी दौरा चालू केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपला सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून … Read more