सावधान! कोरोनामुळे फक्त चव आणि वासच नव्हे तर आवाज जाण्याचा ही धोका; तज्ञांनी दिली माहिती

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट JN.1 मुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दीदीचे वातावरण पसरले आहे. मुख्य म्हणजे या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी असे तज्ञांकडून सांगण्यात आले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे चव आणि वासानंतर आवाज देखील जाऊ … Read more

“आर्थिक रिकव्हरीची गती कोविडपूर्व पातळीवर, वेग आणखी वाढेल” – अर्थ मंत्रालय

नवी दिल्ली । भारताची अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येत आहे. सप्टेंबर महिना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. देशाच्या आर्थिक विकासाची गती कोरोला कालावधीपूर्वीच्या 90 टक्के पातळीवर पोहोचली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट कमकुवत होत आहे. जरी तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नसला तरीही देशात ज्या वेगाने लसीकरण केले जात आहे आणि कोरोनाची प्रकरणे कमी होत … Read more

मनरेगाच्या कामाची मागणी वाढली, तरूणांची संख्या दुप्पट;80 वर्षांपुढील नागरिकांनाही मनरेगाच्या कामाचा आधार

मुंबई | अमर सदाशिव शैला |  गेल्यावर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर देशात लागू केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिकांचे स्थलांतरण झाले. टाळेबंदीने अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने या श्रमिकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) अनेकांना आधार मिळाला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी देशात मनरेगात काम करणाऱ्यांचे प्रमाण … Read more

पाचवी ते दहावीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार 12 ऑगस्टला

Exam

औरंगाबाद | पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 9 ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते मात्र आता पुन्हा ही परीक्षा 12 ऑगस्टला घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून मिळत आहे. या परीक्षेसाठी आधी जारी करण्यात आलेले प्रवेश पत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. दरवर्षी पूर्व उच्च … Read more

कोरोना इफेक्ट ः कारखाने बंद न झाल्यास सामुहिक आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा

सातारा | खंडाळा तालुक्याला कोरोना सेंटर झालेच पाहिजे, खंडाळ्याची मुलं जगली पाहिजेत, कारखानदारी बंद करा, खंडाळा तालुक्याची तरुण पिढी जगली पाहिजे, खंडाळा तालुक्याचा अंत पाहू नका आदी आक्रमक घोषणा देत, खंडाळा तालुक्यातील विविध पक्षाचे नेते मंडळी व नागरिकांनी खंडाळा तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील कारखाने 15 दिवस … Read more

CORONA EFFECT ! भारतातून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेत ‘नो एंट्री’

aroplane

नवी दिल्ली वृत्तसंस्था :  देशात करोना रुग्णांची संख्या ही धक्कादायकरित्या वाढत आहे. आज देशात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशातच अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी केली आहे. आता अमेरिकेने देखील हा निर्णय घेतला आहे.येत्या चार मे पासून भारतातून येणाऱ्या प्रवेशावर अमेरिकेने बंदी घातली आहे. भारतात कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख … Read more

ना सनईचा सूर… ना किर्तन… ना प्रवचन तरीही रामजन्मकाळ मंगलमय साजरा

कराड | सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र चाफळ, गोंदवले व फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व ठराविक पुजारी मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्यापासून दहा दिवस चाफळच्या श्रीराम मंदिरात चालणारा श्रीराम नवमी उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. बुधवारी पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक … Read more

विकेंड लॉकडाऊननंतर बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी

औरंगाबाद : शहर व जिल्ह्यामध्ये दर शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने दोन आठवड्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार काल व परवा शहरात नागरिक व व्यापा-यांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र आज सोमवारी बाजारपेठा उघडताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, पैठणगेट, कुंभारवाडा, रंगारगल्ली आदी भागांत काही प्रमाणात दुकाने उघडताच … Read more

आता रेशनकार्ड नसले तरी लोकांना मिळेल मोफत रेशन, यासाठीची ‘ही’ सोपी पध्दत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रवासी कामगार आणि गरीबांसाठी मोफत रेशन योजनेची मुदत नोव्हेंबरपूर्वी तीन महिन्यांसाठी वाढविली होती. केंद्र सरकारने त्या वेळी असेही म्हटले होते की, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्या लोकांनाही यापुढे 5 किलो मोफत गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार … Read more

कच्चे तेल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी ठरू शकते! आपल्याला कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संकटा दरम्यान, जेव्हा प्रत्येक बाजूकडून वाईट बातमी येत होती, तेव्हा क्रूड तेलाच्या किंमतीं दररोज कमी होत असल्या बद्दलची माहिती समोर येत होती. एक वेळ अशीही आली होती जेव्हा कच्च्या तेलाचे दर हे पाण्याच्या किंमतीच्या खाली गेले होते. मात्र, केंद्र सरकारने सामान्य लोकांना याचा कोणताही विशेष असा लाभ दिला नाही. वास्तविक, … Read more