चिंताजनक! महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

corona student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील नागरिकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. या एका बातमीमुळे आरोग्य यंत्रणेची देखील झोप उडाली आहे. सर्दी खोकला झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यात … Read more

कोरोनाचा धोका वाढला! गेल्या 24 तासात देशात 412 रूग्ण सापडले

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशामध्ये कोरोनाने पाय पसरायला सुरूवात केली आहे. गेल्या 24 तासात देशात 412 रूग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती बुधवारी आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. यामध्ये जेएन.1 या अत्यंत घातक असणाऱ्या व्हेरिएंटच्या रुग्णात देखील वाढ होत चालली असल्यामुळे प्रशासनाने नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, देशात कोरोनाच्या … Read more

औरंगाबाद : शहरात 2 आणि ग्रामीण मध्ये 16 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश,एकही मृत्यू नाही

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 2,तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश असून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 599 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 813 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

औरंगाबाद : शहरात 4 आणि ग्रामीण मध्ये 26 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 30 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 4,तर ग्रामीण भागातील 26 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 693 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

औरंगाबाद : शहरात 12 आणि ग्रामीण मध्ये 16 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 12,तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश असून 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 372 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 586 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

औरंगाबाद: शहरात 4 आणि ग्रामीण मध्ये 24 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 4,तर ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश असून 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 233 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 452 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

औरंगाबाद: शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 22 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 141 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

औरंगाबाद : शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 19 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 19 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 110 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

चिंताजनक! शहरातील 4 लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता

Corona 3rd way

औरंगाबाद | कोरोना महामारीने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या तिसर्‍या लाटेत रुग्ण वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. देशातील 21 राज्यांपैकी 70 जिल्ह्यामध्ये चौथा राष्ट्रीय सेरो सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार देशातील 40 कोटी नागरिकांना … Read more

केंद्र सरकारचा निर्णय; आता मिळणार 25 हजारापेक्षाही कमी लसी

औरंगाबाद | कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाल्यावर प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिक येत होते. परंतु लसींचा साठा कमी मिळत असल्यामुळे अधून मधून लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आता पर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळाला आहे. केंद्र सरकारकडून औरंगाबाद शहराला तब्बल 25 हजार डोस मिळत … Read more