कोरोना महामारीशी लढणाऱ्या योध्यांसाठी ‘एवढं कराचं’; उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एमडी आणि एमएसची परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर हे पत्र शेअर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. “अंतिम वर्षाचे निवासी … Read more

चिंताजनक! राज्यात ३५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक झपाट्यानं वाढत असताना आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. राज्यात एकूण ५०० डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ डॉक्टरांचा करोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती. महाराष्ट्र मेडिकल परिषद व इंडियन मेडिकल असोसिएशननं दिली आहे. तसेच जवळपास ३ हजार ५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली … Read more

राज्यात मागील 24 तासात 51 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या 1809

मुंबई । संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताच असून कोरोनाने खाकी वर्दीतील योध्यांवर सुद्धा आपला हल्ला केला आहे. गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 1809 वर पोहोचली आहे. या 1809 पोलिसांमध्ये … Read more

कर्तव्यावर असणार्‍या कोरोना योध्दा डाॅक्टरचा कोरोना अहवाल पोझीटीव्ह

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्हा रुग्णालय येथे कर्तव्यावर असणार्‍या कोरोना योध्दा डाॅक्टरांचा कोरोना अहवाल सकारात्मक आलेला आहे. मात्र संबंधीत डाॅ. हे मागील १५ दीवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातच कर्तव्यावर होते. संबंधीत कोरोना योध्दा डाॅ. हे अचलपुर तालूक्यातील असल्याची माहीती असून मात्र हे डाॅ. मागील १५ दीवसांपेक्षा जास्त काळापासून त्यांच्या गावी आलेच नासल्याची माहीती ऊपवीभागीय … Read more

बडे दिलवाला अक्षयची मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा मदत; पुरवले १ हजार हेल्थ बॅण्ड

मुंबई । कोरोनाच्या संकटात सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण शक्य होईल तशी प्रशासनाला आणि गरजूंना मदत करत आहे. यामध्ये खिलाडी अक्षय कुमार सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहे. आतापर्यंत अक्षयने विविध मार्गांनी पोलिसांना, करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला, गरजुंना मदत केली आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अक्षयने मुंबई पोलिसांना … Read more

महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानात सचिन, विराट, अक्षयने ठेवला ‘हा’ DP

मुंबई । देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी लढत आहे. अशातच कोरोनासोबत दोन हात करताना खाकी वर्दीतील वीरांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काहींनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहे. अशा पोलीस दलातील कोरोनावीरांचा सन्मान करण्यासाठी सेलिब्रिटी मैदानात उतरले … Read more

कोरोना योद्धे | घाबरुन, सुट्टी काढून गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..? आता कोरोनाला हरवूनच गावाकडं यायचं..!!

पोलीस भरती होताना शपथ घेतलीय, मग आता कोरोनाला घाबरून, सुट्टी काढून गावाला कसं जायचं? घाबरुन गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..?? आता लढायचं, कोरोनाला हरवायचं..!!

अमृता फडणवीसांनी कोरोना योध्यांसाठी हातात घेतला माईक; म्हटलं आभार गीत

मुंबई । कोरोनाच्या लढाईत जिवाजी पर्वा न करता डॉक्टर, नर्स,पोलीस, सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाची लढाई ते संपूर्ण समर्पण देऊन लढत आहेत. अशा निडर कोरोना योद्धांचे मनोधर्य आणि आभार मानण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं आहे. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या … Read more

मिशन ‘थँक्यू’ : भारतीय सैन्य “असे’ मानणार कोरोना योद्ध्यांचे आभार

नवी दिल्ली । कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावून आघाडीवर कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप आता खुद्द भारतीय लष्कर देणार आहे. कोरोनाविरोधी लढाईतील या योद्ध्यांचे सैन्याच्या तिन्ही दलांकडून आभार व्यक्त (thank you) केले जाणार आहेत. यात हवाई दलाची विमानं ‘फ्लाय पास्ट’ करणार आहे. समुद्रात नौदलाची … Read more

कोरोना संकटात शेतकऱ्यांचं योगदान लाखमोलाचं..!! बळीराजानं आपल्याला उपाशी मरण्यापासून वाचवलंय..!!

प्रतिकूल परिस्थिती असूनही संकटकाळात शेतकरी उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारची गरज आहे.