धक्कादायक! परभणीत 112 पोलिसांना कोरोनाची लागण

police

परभणी : कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र आता परभणी मध्ये सेवा देणाऱ्या 112 पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे परभणीतील पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 112 पोलीस पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये 16 पोलिस अधिकारी आहेत. 46 कर्मचारी तर होमगार्ड 10 … Read more

यांचं करायचं काय …? पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समितीत गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

पुणे | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात कालपासून (14एप्रिल ) पासून ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यात जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आलेली आहे. अन्नधान्य भाजीपाला यांचा समावेश हा जीवनावश्यक वस्तू मध्ये होतो. त्यामुळेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना नियमानुसार सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र पुण्याच्या कृषी … Read more

आता घरोघरी जाऊन दिली जाऊ शकते लस; 45 वय वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्यांनाही मिळू शकते लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात स्पुतनिक – व्ही च्या नवीन लसच्या प्रवेशानंतर आता घरोघरी जाऊन लोकांना ही लस लावण्याची तयारी केली जात आहे. देशातील बर्‍याच कंपन्यांनी डोर स्टेप लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. लसिकरणाची प्रक्रिया देखील देशात वेगवान वेगाने सुरू आहे, कोरोनाच्या वाढत्या घटनांनसोबत. आतापर्यंत … Read more

बापरे! देशात एका दिवसात आढळले तब्बल 2 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही डोकेदुखी ठरताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी एकीकडे लसीकरण आणि दुसरीकडं लॉकडाउन सारखे पर्याय अवलंबले जात आहेत. मात्र रुग्णांची संख्या ही काही आटोक्यात येताना दिसत नाही. मागील 24 तासात देशात नव्याने तब्बल 2 लाख 739 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी धक्कादायक अशी आकडेवारी आहे. याबाबतची … Read more

कोरोणाचा नवीन विषाणू आहे खूप भयंकर; RT-PCR चाचणीलाही देतोय चकवा

नवी दिल्ली। कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या प्रकारे विषाणू आपल्याला चाकमा देत आहे, ते हळूहळू समजणे फार कठीण झाले आहे. सोन्याचे कवच म्हणून मानली जाणारी आरटीपीसीआर चाचणी देखील अपुरी असल्याचे सिद्ध होत आहे. डॉक्टरांच्या मते, विषाणूने आता नाक आणि घश्याऐवजी छाती आणि बरगाड्यांमध्ये लपण्याची जागा बनविली आहे. ज्याला शोधणे फार कठीण झाले आहे. आकाश हेल्थकेअरचे एमडी … Read more

…अन्यथा पोलीस कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई | राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून कलम 144 म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर फिरू नका, अन्यथा पोलीस कारवाई करतील असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीत दरम्यान लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा व … Read more

CBSE बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षा रद्द तर 12 वी च्या पुढे ढकलल्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशात कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट झाल्यानं राज्यातील दहावी, बारावी, एमपीएससी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE 10वी परीक्षा रद्द तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल शिक्षक सचिव व इतर … Read more

#Coronavirus update देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू

corona

नवी दिल्ली | वृतसंस्था देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 1,84,372नव्या कोरोनाबाधित रुग्नांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1,027 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान देशात एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ही अतिशय चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यान मागील 24 तासात … Read more

लॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की,” मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण देशात लॉकडाउन लावले जाणार नाही. त्याऐवजी साथीचा रोग … Read more

आपण येत्या काही दिवसात यात्रा करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; ह्या राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी लागणार निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन। देशातील कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणातील वाढ लक्षात घेता बर्‍याच राज्यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि केरळसह अनेक राज्यांनी प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. विशेषतः जे हवाई मार्गाने प्रवास करतात. इतर कोणत्या राज्यांनी कोरोना तपास अहवाल अनिवार्य केला आहे हे जाणून घेऊया, महाराष्ट्र गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा, राजस्थान … Read more