खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून दलित घटकांच्या विकासासाठी 1 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर

Shriniwas Patil

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी १ कोटी ६३ लक्ष रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंदिस्त गटर बांधणे, अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे अशी कामे मार्गी लागणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या … Read more

प्रतापगडाच्या संवर्धानासाठी 25 कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

Pratapgad Eknath Shinde

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके प्रतापगड संवर्धनासाठी 100 कोटी रूपयांची गरज असल्याचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. राज्यातील सर्वच गडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची तसेच सरकारची आहे. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही सुरूवात म्हणून 25 कोटी रूपयांची निधी प्रतापगडाला देणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील काळात जेवढा निधी लागेल तेव्हा उपलब्ध करून दिला जाईल … Read more

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा व राज्याचा विकास : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा | खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील शिंदेवाडी ते कुसरुंडी या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, निर्मला देसाई, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, प्रांताधिकारी … Read more

कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग येत्या अडीच वर्षात भरुन काढणार : डॉ. अतुल भोसले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या अडीच वर्षांपूर्वी जनमताच्या विरुद्ध जात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे कराड दक्षिणमध्ये विकासाची गंगा रखडली होती. पण राज्यात नुकतेच पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे, आता येणाऱ्या अडीच वर्षात कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी … Read more

काय सांगता ! शहरात तब्बल 2600 कोटींची कामे सुरू 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल 2 हजार 600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे तर काही कामे होत आली आहेत. 2600 कोटीं पैकी किमान 1 हजार कोटींचा निधी आजवर खर्च झाल्याचे दिसते आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ही कामे केली … Read more

येळीव गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार : विक्रमशील कदम

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येळीव गावाच्या सर्वागिण विकासासाठी वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम व पुसेसावळी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे मत वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी व्यक्त केले. येळीव (ता. खटाव) येथे सुनीता कदम यांच्या जिल्हा परिषद फंडातून मंजूर झालेल्या खंडोबा मंदिर ते जि. प. शाळा … Read more

शेणोली येथील 400 वर्षांपूर्वीचे पुरातन अकलाई मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील शेणोली येथील सुमारे 400 वर्षांपूर्वीचे पुरातन श्री अकलाई देवीचे मंदिर विकासापासून वंचित राहिले आहे. दोन जिल्ह्याच्या सीमेवर मंदिर असल्याने हद्दीचा मुद्दा हा जटील प्रश्न आहे. तर सभोवती वनक्षेत्र असल्याने मंदिर विकासासाठी योजना राबवताना मर्यादा पडत आहेत. या अडचणीमुळे मंदिराचा विकास अडचणींच्या फितीमध्ये अडकला आहे. देवीचे महात्म्य सर्वदूर पसरले … Read more

Budget session 2021 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केली जातील ‘ही’ महत्त्वाची बिले, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 29 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सुरू झाल्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) देखील सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात होईल. पहिले सत्र 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे, तर दुसरे सत्र 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात चालणार आहे. सरकारने 20 विधेयकांची लिस्ट तयार केली आहे. … Read more

भारताच्या विकासासाठी गरिबांमध्ये गुंतवणूक आवश्यकच

उत्तर आणि पूर्व राज्यातील तरुणांची वाढती संख्या पुढची काही दशके अर्थव्यवस्था टिकवून ठेवू शकतील अशा संभाव्य मागणीचा नवीन स्त्रोत देऊ करेल. वेतनवाढ आणि थकलेल्या भारतीय कामगारांचा जोश वाढविणे हा भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आनंदित करण्याची केवळ एक लस असू शकते. 

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे.