1 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार; LPG गॅस, KYC मध्ये होणार मोठे बदल

LPG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ऑक्टोंबर महिन्यातला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नोव्हेंबर महिन्याला सुरूवात होईल. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासूनच तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कारण, 1 नोव्हेंबरपासून अनेक नवे नियम लागू होणार आहेत. रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत देखील चढउतार होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव आल्यामुळे एलपीजी … Read more

PM Kisan Yojana: कधीपर्यंत जमा होणार PM किसानचा 13 वा हप्ता? अपडेट आली समोर

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याअंतर्गत वार्षिक 6 हजार रुपये डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची … Read more

PM Kisan Yojana: जर तुम्हाला PM किसान योजनेचा 13 वा हप्ता पाहिजे असेल तर त्वरित करा ‘हे’ काम

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. एकट्या उत्तर प्रदेशात या यादीतून 21 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. इतर राज्यांचीही हीच स्थिती होती. ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी न केल्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना 12वा हप्ता नाकारण्यात आला. तुम्हाला 13व्या हप्त्यापासून वंचित राहायचे नसेल, तर … Read more

शेतकऱ्यांनो e-KYC पूर्ण करा अन्यथा पुढचे पी. एम. किसानचे पैसै मिळणार नाहीत

सातारा | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेती ज्या शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण करणे प्रलंबित आहेत. तेव्हा अशा शेतकरी लाभार्थ्यांनी विना विलंब 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेंतर्गत पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC … Read more

RBI कडून बँक ग्राहकांना मोठा दिलासा! आता, KYC नियमात झाला बदल, 31 डिसेंबरपर्यंत सहजपणे करता येतील ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा दर्शवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आरोग्य क्षेत्राला 50,000 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी 50,000 गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बँकांच्या, आर्थिक सुधारणांसाठी लहान करदात्यांच्या हितासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या दरम्यान त्यांनी KYC व्हिडिओविषयी … Read more

सावधान! SBI ने दिला इशारा, KYC च्या नावावर केली जात आहे फसवणूक

नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढतच आहेत. हे फसवणूक करणारे नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या स्वतःच्या फसवणूकीचा बळी बनवित आहेत. ही फसवणूक करणारी लोकं कॉल करतात आणि लोकांना त्यांचे केवायसी व्हेरिफाय करण्यास सांगतात. मग मदत करतो असे सांगतात. यानंतर, त्यांचे बँक खाते रिकामे करतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ … Read more