अर्जेटिनामध्ये ‘या’ केमिकलमुळे तलावाचे पाणी झाले गुलाबी, लोकं करत आहेत चिंता

अर्जेटिना । अर्जेटिनाच्या दक्षिणेकडील पॅटागोनिया भागात, एका मोठ्या तलावाचे संपूर्ण पाणी गुलाबी झाले आहे. तलाव आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,” हे तलाव गुलाबी होण्याचे कारण म्हणजे एक केमिकल आहे, ज्याचा उपयोग लॉबस्टरच्या निर्यातीत केला जातो. तलावाच्या पाण्याचा रंग सोडियम सल्फेटमुळे होतो, जो मासे कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्याच्या कचऱ्याला … Read more

कोयना परिसरात 3 रिश्टर स्केलचे दोन भुकंप; स्थानिकांच्यात घबराटीचे वातावरण

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] सातारा : जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचे 2 धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत. हे भुकंपाचे हादरे 3 रिश्टर स्केलचे असल्याचे … Read more

घर सजवताना हे रोप ठेवा घरात; हवा ताजी ठेवण्यास होईल मदत

Home Air Purifying Plants in India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरातील सजावट करणे आपल्याला आनंद देते.  आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवते. काही लोकांना घरांमध्ये वनस्पती अथवा रोपे ठेवण्याची आवड असते. ते घरासोबत हिरवळ नेहमी जोडतात. झाडे आपल्या आजूबाजूची हवा शुद्ध करत असतात. आणि घराचे सौंदर्यही वाढवत असतात. यामुळे घरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि झाडांची रोपे ठेवने कधीही शुभ आणि लाभदायक ठरते. … Read more

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार; आदित्य ठाकरेंची घोषणा

बुलडाणा | लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेली लोणार सरोवराची छायाचित्रे शेयर करत आदित्य यांनी याबाबत माहिती दिली आहे. मला सांगताना आनंद होत आहे की, लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले … Read more

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले ‘हे’ नवीन पाऊल, काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचे … Read more

स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने उचलले नवीन पाऊल, काय बदल केले आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वच्छ इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने हायड्रोजन इंधन सेल-आधारित वाहनांच्या (Hydrogen fuel cell-based vehicles) सुरक्षा मूल्यांकन मानकांना अधिसूचित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने बुधवारी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मध्ये दुरुस्ती करून हायड्रोजन इंधन पेशीद्वारे चालविलेल्या मोटार वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठीच्या निकषांची माहिती दिली आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचे … Read more

IRDAI ने स्पष्ट केले की, ‘Motor Insurance रिन्यू करण्यासाठी पीयूसी सर्टिफिकेटची आवश्यकता नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता यापुढे पीयूसी (Pollution Under Control) सर्टिफिकेट नसेल तर मोटर इंश्योरेंस (Motor Insurance) नाकारला जाणार नाही. विमा नियामक इर्डा (IRDAI) ने नमूद केले आहे की विमा कंपन्या वाहनचे पीयूसी (Pollution Under Control) सर्टिफिकेट नसल्याच्या कारणास्तव मोटार क्लेम नाकारू शकत नाहीत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जुलै 2018 मध्ये IRDAI ने विमा … Read more

हिमाचल प्रदेशमध्ये गर्भवती गायीला चारली स्फोटके; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील पलक्कड जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला अननस मधून स्फोटके खायला दिल्याची घटना अजून ताजी आहे. यामध्ये त्या हत्तीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केरळ सरकारने एकाला अटक केली आहे व त्याची चौकशी सुरु आहे. सोशल मीडियावर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तोवर हिमाचल प्रदेशमध्ये एका गर्भवती गायीला खाण्यातून स्फोटके दिल्याची घटना … Read more

देशातील २०० शहरांत उभारली जाणार शहरी जंगले; प्रकाश जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली । आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण, वन, आणि हवामान बदल मंत्री यांनी भारतातील २०० महानगरपालिकेच्या शहरांमध्ये ‘नागरी वन’ उपक्रम कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे.  भारतात मोठ्या प्रमाणात वने ही ग्रामीण भागात आहेत पण शहरांमध्ये फारशी वने पाहावयास मिळत नाहीत. म्हणूनच ‘नागरी वन’ उपक्रम सुरु करीत आहोत. असे ते म्हणाले. शहरात उद्याने, बाग आहेत. … Read more

भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या … Read more