निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून मित्राने केली मित्राचीच हत्या

Murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीवरून आरोपीने आपल्याच मित्राची हत्या (killed) केली आहे. निवडणुकीच्या विरोधात काम केल्याच्या रागातून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या दरम्यान तिघांमधील एकाला गंभीर मारहाण झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू (killed) झाला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. … Read more

डोळ्यासमोर जळणारे पीक पाहून शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करत उचलले ‘हे’ पाऊल

Suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बीडमध्ये अशीच एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महावितरणने (Mahavitran) वीज कनेक्शन कट केल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करत विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक या ठिकाणी … Read more

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कार – ट्रॅक्टरचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

accident

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात बऱ्याच ठिकाणी अपघाताचे (accident) सत्र सुरु आहेच. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पोखरी फाटा इथं आणखी एक अपघात झाला आहे. यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. काय घडले नेमके? … Read more

चित्रा वाघ यांच्या अडचणींत वाढ ! ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

CHITRA WAGH

बीड : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना बीडच्या शिरूर कासार न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ (chitra wagh) यांना शिरूर कासार न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. काय आहे नेमके प्रकरण? चित्रा … Read more

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; आयोजकांना अर्ध्यावर थांबवावा लागला कार्यक्रम

Rada

बीड : हॅलो महाराष्ट्र – गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. गौतमी पाटीलचा (Gautami Patil) डान्स मग गर्दी तर होणारच! सध्या बीडमध्ये अशाच एका कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) आली असता त्या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या कर्यक्रमादरम्यान अचानक शेकडो प्रेक्षक स्टेजवर चढले त्यामुळे आयोजकांना … Read more

मुलीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओला लोकांकडून भररस्त्यात मारहाण

molestation

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये सिद्धेश्वर संकुल परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग (molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागरिकांनी एका रोड रोमिओला भर रस्त्यात चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर विनयभंग (molestation) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये … Read more

‘या’ एका क्षुल्लक कारणावरून दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी; CCTV फुटेज आले समोर

fighting

बीड : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत आपण गावच्या गुंडांमध्ये किंवा दोन गटांमध्ये हाणामारी (fighting) झाल्याचे पहिले किंवा ऐकले असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये कोणी गावगुंड नाहीतर चक्क दोन सुशिक्षित डॉक्टर एकमेकांशी भिडताना (fighting) दिसत आहेत. डॉक्टर विठ्ठलदास हरकुट आणि डॉक्टर अतुल बिर्ला अशी या दोन्ही डॉक्टरची नावे आहेत. या हाणामारीची … Read more

21 दिवसांत संसाराचा धक्कादायक शेवट, पोलिसांकडून पत्नीला अटक

Death

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील गेवराई येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा मृत्यू (death) झाला आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाचे अवघ्या 21 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी थेट त्याच्या पत्नीवर संशय व्यक्त केला आहे. आपल्या मुलाच्या मृत्युप्रकरणी (death) त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल … Read more

बहिणीच्या लग्नाचं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून 20 वर्षीय भावाची आत्महत्या

suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे काही शेतकरी आत्महत्येसारखा (suicide) टोकाचा निर्णय घेत आहेत. बीडमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 20 वर्षाच्या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या (suicide) केली आहे. मागील तीन वर्षांपासून सतत शेती न पिकल्याने … Read more

परतीच्या पावसाने सोयाबीन उध्वस्त झाल्याने हताश होऊन शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

suicide

बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात परतीच्या पावसाने सध्या थैमान घातले आहे. सध्या राज्यात सोयाबीन, कापूस, धान पिकांची काढणी सुरू आहे. अशा स्थितीत परतीच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले आलेला घास हिरावून घेतला झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून कोणतिही … Read more