NCP Crisis : जो नाही झाला काकांचा, तो काय होईल लोकांचा

NCP Crisis Sharad Pawar Ajit Pawar (2)

NCP Crisis । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादांच्या ताब्यात दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर निवडणूक आयोगाने हा निकाल अजितदादांच्या पारड्यात टाकला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालाचे मोठे राजकीय … Read more

Maratha Reservation : एकनाथ शिंदेनी मराठा समाजाची दिशाभूल केली; आव्हाडांनी थेट कायदाच मांडला

Maratha Reservation eknath shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महारष्ट्राटाचे राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केल्या. त्याबाबतचा अध्यादेश सुद्धा सरकारने जारी केला. सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाने जल्लोष साजरा केला होता आणि जरांगे पाटलांनी घरची वाट पकडली. मात्र, मराठा समाजाला … Read more

तुम्ही चुलत्याच्या मरणाची वाट पाहताय, जनता औकात दाखवेल…; आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Awhad and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील सभेत बोलताना, “ही शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत तुम्हाला भावनिक आवाहन करण्यात येईल, पण याला तुम्ही बळी पडू नका” असे वक्तव्य केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “अजित पवारांनी आज हद्दच ओलांडली आहे. चुलत्याच्या मरणाची … Read more

जितेंद्र आव्हाडांच्या घरात बॉम्ब; निनावी कॉलने खळबळ

Jitendra Awhad Bomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी कॉल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण घराची तपासणी केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, … Read more

राष्ट्रवादीच्या कपाटातून ‘ती’ महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. परंतु या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर हे कागदपत्रे गहाळ झाल्याची कबुली शरद पवार (Sharad Pawa) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, या सर्व प्रकरणानंतर पक्ष … Read more

आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांचा बाबासाहेब आंबेडकरांवर निशाणा?? पहा नेमकं काय म्हणाले….

Jitendra Awhad Babasaheb Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यापूर्वी प्रभू श्रीराम मांसाहार करायचे असं विधान करणाऱ्या आव्हाडांनी आता थेट आरक्षणावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)  यांचं नाव घेत मोठं विधान केलं आहे. ‘न्यायव्यवस्थेत आरक्षण असायला पाहिजे होतं. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी ८० टक्के … Read more

रामाची चेष्टा तुम्हांला मान्य आहे का? कुठे गेली तुमची मर्दूमकी? भाजपने ठाकरेंना घेरलं

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam)  यांनी आव्हाडांच्या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाचे … Read more

जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार; हिंदू महासभेची घोषणा

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. … Read more

मी आव्हाडांचा वध करणार; कोणी दिला इशारा?

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते जिवंत आव्हाड यांनी श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “श्रीराम हे शाकाहारी नाही तर मांसाहारी होते”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्यात अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी, … Read more

प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मांसाहारी होते; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी सुरू आहे. तसेच, अयोध्येत दिवाळी सणासारखे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्री राम यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “भगवान श्रीराम शाकाहारी नव्हते … Read more