आता राज्यपालांनाच बरखास्त करण्याची वेळ आली आहे; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत विनंती केली होती. मात्र, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्र पाठवत या निवडीवरच आक्षेप घेतल्यामुळे आघाडी सरकारपुढे अध्यक्षाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवरच हल्लाबोल केला. अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांची भूमिका अयोग्य आहेर. आता … Read more

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने काल राज्यपालांची भेट घेत त्यांना अध्यक्ष निवडीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रियाच घटनाबाह्य आहे, असे पत्राद्वारे राज्यपालांनी म्हंटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी … Read more

राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आमच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यपाल सकारात्म निर्णय घेतील, असे शिंदे यांनी म्हंटले. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची … Read more

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना दोन पत्र पाठविण्यात आली आहेत. दरम्यान राज्यपालांकडून निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या अनुषंगाने आज आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिह कोशारी यांची राजभवन या ठिकाणी जाऊन भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने तसेच अध्यक्ष निवडीबाबतचा प्रस्तावही सादर केला. तसेच अध्यक्ष निवड लवकर घ्यावी, अशी … Read more

विधानसभा अध्यक्षांची निवड कशी होणार? अनिल परबांनी सांगितला ‘हा’ फॉर्मुला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांच्यात अध्यक्षांच्या निवडीवरून चांगलाच वाद रंगला असताना संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केल्या जाणाऱ्या नवीन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा फॉर्मुला सांगितला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचे नियम बदलण्यात आलेले आहे. अध्यक्षांची निवड ही हात उंचावून किंवा आवाजी मतदानाने केली जाणार असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली. मंत्री अनिल … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आघाडी सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाही; फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकावर टीका केली आहे. आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्याबाबत संवेदनशीलता वाढवली पाहिजे. अनेकदा छोट्या छोट्या कारणांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यापासून अपात्रं केले जाते. ते योग्य नाही. आठवडाभर ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. पण या सरकारमध्ये कोणीच संवेदनशील नाहीन असे … Read more

…. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नाही ; अजित पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. अधिवेशनात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देताना राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफी देण्याच्या घोषणेबाबत माहिती दिली. तसेच अजूनही काही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नाही हे मान्य केले. मात्र, कोरोनाचे संकट आले. एक … Read more

भाजपला लोकांना मारून राजकारण करायच आहे; नवाब मलिकांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्प संख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्याच्या घडीला राजकारणापेक्षा जीव वाचवणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे जीव जात आहेत. आत्महत्या करीत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही भाजपला लोकांना मारून राजकारण करायचे आहे, अशी टीका मलिक यांनी … Read more

महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडेकृत्य, पाप झालेय उत्तर मागणार – सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. यापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्य सेवेचा उडालेला बोजबावारा या मुद्यांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आज महाराष्ट्रात पेपरफुटीसारखे घाणेरडे कृत्य, पाप होत आहे. यामुळे तरुण तरुणींच्या मध्ये राज्याबद्दल या सरकारबद्दल आक्रोश, रोष आहे. हे सरकार खरे … Read more

महाविकास आघाडी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इंधन दरवाढ व मद्यावरून महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. यानंतर आज तिसऱ्या दिवशी पार पडणाऱ्या अधिवेशनात पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा विरोधकांकडून आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इशारा “पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहोत. पेपर … Read more