‘बजेट’ महाराष्ट्राचा२०२०: कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी, आणि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अवकाळी पावसामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू … Read more