NRC च्या भीतीने आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू; ममता बॅनर्जींचा धक्कादायक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : NRCच्या (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) भीतीमुळे आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने यांनी केला आहे. नादिया जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत, असंही त्या म्हणाल्या. West Bengal … Read more

अमित शहांच्या सभेत राडा, भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड

DyFBWBUwAAP

मिदनापूर प्रतिनिधी | भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मिदनापूर येथील सभेला आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समजत आहे. यामुळे ईशान्य मिदनापूर आणि आसपास च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनांच्या तोडफोडीमागे ममता बनर्जींच्या TMC पक्षाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. अमित शहा सध्या पश्चिम बंगाल च्या दौर्यावर असून मिदनापूर येथे त्यांची सभा पार … Read more