INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनंतर भगवंत मान यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना इंडिया आघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत. आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने देखील आगामी निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आज मुख्यमंत्री भगवंत … Read more