..म्हणून ट्रोलर्सनी #BoycottMirzapur2 ट्विटरवर ट्रेंड करत उघडली मोहीम

मुंबई । ट्विटरवर बऱ्याचदा आपल्याला न पटणाऱ्या मतांविरोधी त्याच्यावर बहिष्कार टाकरणारी ट्रोलर्सची जमात सक्रिय असते. ही ट्रोलर मंडळी विरोध म्हणून एखादी गोष्ट कधी ट्रेंडमध्ये आणतील याचा नेम नाही. याची अनेक उदाहरणं आजवर पाहायला मिळाली आहेत. यातच भर पडत आहे ती म्हणजे ट्विटरवर ट्रेंड करणाऱ्या एका अशा हॅशटॅगची ज्यामुळं सध्या ‘मिर्झापूर२’ या बहुचर्चित वेब सीरिजला वादाची … Read more

करोनामुळे शाहीनबाग आंदोलकांना हटवलं; पोलिसांनी केली कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. दिल्लीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. संपूर्ण दिल्लीत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग खाली करण्यात आलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेत पोलिसांनी शाहिनबाग आंदोलकांना जागा खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं होत. मात्र, आंदोलकांनी जागा खाली न केल्यानं अखेर … Read more

दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नाही – अरविंद केजरिवाल

दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे याकरता आज दिल्ली विधानसभेत ठराव घेण्यात आला. यावेळी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६१ सभासदांकडे जन्माचा दाखला नसल्याचा धक्कादायक खुलासा मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी केला. 61 out of 70 members of Delhi Assembly don't have birth certificates: Kejriwal Read @ANI Story | https://t.co/lNjEzAcNre pic.twitter.com/1fsmp1m58m — ANI Digital … Read more

मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात शक्रवारी मुस्लिम आरक्षणाबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली होती. राज्य सरकार मुस्लिमांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी केली होती. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं असता मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव … Read more

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद सोलापुरात हि पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे – हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! – चा सामूहिक नारा सोमवारी सोलापुरात ऐकायला मिळाला. यावेळी कॉ आडम मास्तर आणि त्यांच्या … Read more

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सीएएला घाबरू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात किमान सव्वा तास चर्चा झाली. या चर्चेननंतर मुख्यमंत्री ठाकरे खासदार संजय राऊत … Read more

असदुद्दीन ओवेसींच्या कार्यक्रमात मुलीच्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवरुन ठिकठिकाणी गदारोळ सुरु आहे. कायद्याच्या समर्थनाइतकेच कायद्याच्या विरोधातील लोकही पहायला मिळत आहेत. अशातच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगलोर येथील सभेत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं. ओवेसी यांचं भाषण चालू असतानाच अमूल्या नावाची ही मुलगी स्टेजवर आली आणि बोलू … Read more

अजब! आसाम एनआरसी डेटा वेबसाईट वरून गायब; गृह मंत्रालयानं दिलं तांत्रिक त्रुटीचं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आसाम एनआरसीचा अंतिम डेटा (माहिती) नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) च्या वेबसाइटवरून गायब झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा डेटा प्रसिद्ध करण्यात आला होता. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे की, एनआरसीचा डेटा सुरक्षित असून काही तांत्रिक त्रुटींमुळे तो वेबसाइटवर दिसत नाही. त्याचबरोबर … Read more

दिल्लीच्या जनतेनं जसं भाजपाला नाकारलं तसं सीएए आणि एनआरसीलाही नाकारतील- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया … Read more

NRC च्या भीतीने आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू; ममता बॅनर्जींचा धक्कादायक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : NRCच्या (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) भीतीमुळे आसाममध्ये 100 तर बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने यांनी केला आहे. नादिया जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत, असंही त्या म्हणाल्या. West Bengal … Read more