अभिनेता सोनू सूद आला मजुरांच्या मदतीला धावून, केली अशाप्रकारे मदत..

मुंबई । देशातील विविध भागातून राज्यांत कामासाठी आलेल्या परप्रांतातील कामगारांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या भागात इतर राज्यातील अनेक मजूर कामासाठी येत असतात. मात्र लॉकडाउनमुळे अनेक दिवस हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशा अवस्थेचा मजुरांना सामना करावा लागला. दरम्यान केंद्र सरकारने कामगारांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची … Read more

औरंगाबादच्या घटनेनंतर पवारांनी लावला थेट रेल्वे मंत्र्यांना फोन, केली ‘ही’ मागणी

मुंबई । औरंगाबाद येथे मजुरांचा रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर या मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी थेट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना फोन करून या मजुरांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. आपण याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

..अन्यथा गृहमंत्री शहांनी ममता दीदींची माफी मागावी- तृणमूल काँग्रेस

कोलकाता । गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून, स्थलांतरीत मुजरांना आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य प्राप्त होत नसल्याची तक्रार केली होती, यावर तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. अमित शहांनी केलेले खोटे आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असा तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा पलटवार केला आहे. तृणमूलचे … Read more

गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्याची मजुराला मारहाण; ट्रेनचे तिप्पट भाडे आकारल्याचा विचारला होता जाब

अहमदबाद । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेले कामगार,मजूर यांना घरी जाण्याची मुभा सरकारने दिली असता त्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना घडत आहेत. गुजरातमधील एक भाजपा कार्यकर्ता स्वगृही जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून तिप्पट रेल्वे भाडं घेत असून विरोध करणाऱ्या एका मजुराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. गुजतमधील काँग्रेस नते … Read more

औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या ‘त्या’ घटनेने व्यथित झालो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर अपघातात मरण पावलेल्या मजुरांमुळे व्यथित झालो असल्याचे सांगितले. ते म्हणाले कि, ”आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी … Read more

मजुरांच्या रेल्वे तिकीट खर्चाविषयी निर्णय घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई । लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयी निर्णय घेण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले. ‘सर्व हारा जन आंदोलन’ या स्वयंसेवी संस्थेसह अन्य काहींनी केलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवास तिकीटाच्या खर्चाविषयीच्या जनहित याचिकांवर न्या. गुप्ते यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटाच्या खर्चाविषयी लवकर … Read more

कामगारांना घरी जाण्यासाठी आता मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही; सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन आणि बसेसचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र प्रवासासाठी संबंधित व्यक्तीकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं होतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची डॉक्टरांकडे रांग लागली होती. अनेक ठिकाणी या गरजू मजूर, कामगारांची लूटही होत होती. हीच बाब लक्षात … Read more

रेल्वेचा ‘तो’ दावा खोटा!- अनिल देशमुख

मुंबई । लॉकडाऊनमुळे शहरात स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वगृही परतण्यासाठी केंद्र सरकारनं रेल्वेमार्फत विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या. परंतु लॉकडाऊनमुळे आधीच हातच काम जाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मजुराकडून प्रवास खर्च आकारण्यावरून केंद्रावर जोरदार टीका झाली. अशात रेल्वे मंत्रालयानं स्थलांतरित कामगार व मजुरांच्या परतीच्या प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचे स्पष्ट केलं. मजुरांना प्रवास खर्चावर … Read more

कर्नाटक सरकारने मजुरांच्या परतीचे दोर कापले; बंद केल्या ‘श्रमिक ट्रेन’

बंगळुरू । कर्नाटकातील बांधकाम व्यावसायिकांनी राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये तातडीनं श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, श्रमिकांना कर्नाटकात राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुख्य म्हणजे, याआधी घरी जाणाऱ्या कामगारांकडून कर्नाटक सरकारनं तिकिटाचे पैसे वसूल केले आहेत. या श्रमिक रेल्वे कर्नाटकची राजधानी बंगळुरूहून प्रवासी मजुरांना आपल्या राज्यात पोहचवण्यासाठी … Read more

रेल्वे मंत्रालयाचा यु-टर्न! मजुरांकडून तिकिटाचे पैसे आकारलेच नाहीत

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत घरी परतणाऱ्या श्रमिकांचा रेल्वे खर्च उलचलण्याची तयारी दाखवल्यानंतर रेल्वे मंत्रालयावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढवली. भारतीय रेल्वे नाही मजुरांकडून नाही तर राज्य सरकारकडून पैसे वसूल करत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला. गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत … Read more