देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी – आता ‘या’ करात मिळेल 25% सूट, याचा आपल्या पैशावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Taxation and Other Laws (Relaxation and Amendment of Certain Provisions) Bill, 2020 संसदेने मंजूर केले. हे विधेयक आता अशा अध्यादेशांची जागा घेईल ज्यात अनेक प्रकारच्या करात सूट देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख यावेळी 30 नोव्हेंबर 2020 अशी करण्यात आली आहे. … Read more

नोकरी गेल्यानंतर ‘या’ सरकारी योजनेंतर्गत तुम्हाला 3 महिन्यांसाठी मिळेल 50% पगार, अधिक माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने अलीकडेच कर्मचारी राज्य विमा अधिनियम (ESIC Act.) अंतर्गत 30 जून 2021 साठी ‘अटल बीमित व्यक्ति कल्याण योजना’ ची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारनेही पेमेंट बाबतही अधिसूचित केले आहे. यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहकांना काही सवलतीसह 50 टक्के बेरोजगारीचा लाभ दिला जाईल. 31 डिसेंबरपूर्वी नोकरी … Read more

“देशातील 130 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी खर्च करावे लागतील 5000 कोटी रुपये”- Zydus Cadila

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । Zydus Cadila चे अध्यक्ष पंकज आर पटेल म्हणाले की,” देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधे साठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.” ते म्हणाले,”भारतातील कोरोना लसीच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी अतिरिक्त सुविधांची आवश्यकता असेल. मात्र फक्त लस हाच कोरोना साथीच्या रोगावरचा एकमात्र उपाय नाही तर आपल्यावर उपचार करण्याचे … Read more

आता बदलला गेला 65 वर्षांपूर्वीचा जीवनावश्यक वस्तू कायदा; यापुढे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये मसूर आणि बटाटे, कांदे नसणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अत्यावश्यक वस्तूंचा कायदा (Essential Commodities Act) संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाला. तो पास झाल्यानंतर आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अशा वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. खरं तर, लोकसभेने 15 सप्टेंबर 2020 रोजी अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 ला मंजुरी दिली होती. आता ते राज्यसभेतूनही पुढे गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या … Read more

एनडीए’ म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ ; काँग्रेसचा केंद्र सरकारला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थलांतरित मंजूरांपासून ते शेतकरी आत्महत्येपर्यंत अनेक विषयांसंबंधी डेटा उपलब्ध नसल्याचं सांगत केंद्र सरकारने हात वर केले आहेत. यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधत उपहासात्मक टीका करणारं ट्विट केलं आहे. ‘एनडीए’ म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ … Read more

दररोज 2 रुपये जोडून मिळवा 36000 रुपये, ‘या’ योजनेत रजिस्ट्रेशन कसे करावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जर आपली कमाई 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि आपण अजूनही आपल्या रिटायरमेंटसाठी कोणतेही नियोजन केले नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. मोदी सरकारची PM Shram Yogi Mandhan Yojana आपल्याला मदत करू शकते. यामध्ये 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. या योजनेंतर्गत 18 ते … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने विरोधकांकडून होत असलेला विरोध झुगारून लावत कृषीसंबंधीचे कायदे बदलण्याचा धडाका लावला आहे. केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतला आहे. कायद्यातील या बदलांमुळे आता धान्य, डाळी, बटाटे, कांदे, खाद्यतेल यासारख्या वस्तूंना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयकाला १५ सप्टेंबर रोजी … Read more

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले 93,000 कोटी, तुम्हालाही पैसे मिळाले आहेत का? ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने शेतीस मदत करण्यासाठी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 93,000 कोटी रुपये पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली. पीएम नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सुरू केलेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, … Read more

शाळा व महाविद्यालयातील मोदी सरकार सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी देत आहे 11000 रुपये, यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन ।  सोशल मीडियावरील सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे केंद्र सरकार शाळा आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी 11,000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये एक लिंक शेअर केली जात आहे आणि असा दावा केला जात आहे की, त्याच्या मदतीने तुम्हाला पैसे मिळेल. एका वेबसाइटचा … Read more