मराठा मंत्र्यांना फक्त आपली पदे टिकवायची आहेत त्यांना आरक्षणात रस नाही : राणेंची ठाकरे सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आता भाजप व महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलंच टीकेचं युद्ध पेटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपालांना दिले. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल  टीका केली. त्यांच्यानंतर आज … Read more

भारती हॉस्पिटल साडेचार कोटी रुपये खर्चून उभारणार तीन ऑक्सिजन प्लांट ः डाॅ. विश्वजित कदम

सांगली | जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मागील काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यातच कर्नाटक मधल्या बेल्लारी येथून ऑक्सिजनचा होणार पुरवठा थांबला होता. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, पालकमंत्री यांच्याशी बोलून आम्ही धडपड केली. ऑक्सिजनची टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सद्य स्थितीला जिल्ह्यात कोणतीही ऑक्सिजनची टंचाई नाही अशी … Read more

प्रशासनावर गंभीर आरोप : सांगली जिल्ह्यातील मृत्युच्या आकड्यांची लपवाछपवी

Sangali

सांगली | सांगली मिरज रोडवर असणाऱ्या अपेक्स कोविड केअर सेंटर मध्ये काही दिवसांपूर्वी बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली होती. या रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा पाढाच वाचला. रुग्णलयाबाहेर बाउन्सर ठेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यासाठी सोडले जात नाही, तसेच लाखो रुपयांची बिले आकारून … Read more

पक्षांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मुलांच्या केसाला धक्का लागल्यास सोडणार नाही ः नरेंद्र पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी काल जी काही दादागिरीची भाषा केली ती शोभणारी नाही. मुलं कुठल्याही पक्षांची सभासद नाहीत, कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून केलेले नाही. सातारा पोलिसांनी संपूर्ण चाैकशी करावी. व्हिडिअोतील मुलांच्या कुटुंबाला धमकी दिली आहे.  मुलांच्या केसाला धक्का लागला तर मराठा समाज कुणालीही सोडणार नाही, असा सज्जड दम शशिकांत शिंदे … Read more

केंद्राने कायदा न केल्यास भाजप खासदारांना समाज ठोकणार – मा. आ. हर्षवर्धन जाधव

  औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल,तर कायदा करावाच लागेल. कायदा करण्याचे काम हे संसदेच्या हातात आहे. यामूळे आता केंद्र सरकारने कायदा करीत समजाला आरक्षण द्यावेत. जर असे केले नाही तर, भाजपच्या खासदारांना समाज ठोकणार अशी संतप्त प्रतिक्रीया माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर … Read more

सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर संपूर्ण लॉकडॉऊन ः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर | सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे  जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना करीत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उद्या शनिवार 8 मेपासून रात्री आठ पासून 15 मेपर्यंत सकाळी 7 पर्यत मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी … Read more

माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला : राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईतील विरार येथील घटनेबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. विरारच्या घटना हि अत्यंत वाईट आहे. या घटनेतील मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईतील विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या … Read more

माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागतात, हे किती मोठे दुर्दैव : किशोरी पेडणेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारी काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडेसिवीरचा साठा पकडल्यानंतर  महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. मुंबई येथे सोमवारी पत्रकार परिषदेत … Read more

प्रभारी तहसीलदार दोन दिवस पिकनिकला येतात ः डाॅ. दिलीप येळगावकर

Dr. Dilip Yelgaonkar

सातारा | पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने खटाव तालुक्‍यातील अनेक कामे अडकली आहेत. महसूल विभागाने खटाव, माण या दोन्ही दुष्काळी तालुक्‍यांतील सर्वसामान्य जनतेचा अंत पाहू नये. अतिरिक्त पदाचा भार सांभाळणारे रावसाहेब आठवड्यातून एखादा, दुसरा दिवस सोयीनुसार वडूजला पिकनिकला आल्यासारखे येत आहेत, असा टोला माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला. येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, “खटावचे … Read more

आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे आहे, ठराविक जिल्ह्याचे नाही- खासदार जलील

औरंगाबाद :  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री रेमडेसिव्हिर वाटपाच्या बाबतीत भेदभाव करत आहेत.  आरोग्य मंत्री राजेश टोपे,  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आपापल्या जिल्ह्यात अधिकच्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन जात आहेत.  आमच्याकडे मंत्री नसेल तर आम्हाला इंजेक्शन मिळणार नाही का ? आम्ही लावारिस आहोत का? अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला. राज्यात सर्वत्र … Read more