रोहित शर्मा स्वच्छ मनाचा आणि महान व्यक्ती; अश्विनने ‘तो’ भावनिक क्षण सांगत केलं तोंडभरून कौतुक

R Ashwin On Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) तोंडभरून कौतुक केलं आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान पार पडलेल्या कसोटी मालिकेदरम्यान, अश्विनच्या आईला चक्कर आली आणि त्याला तातडीने चेन्नईला जावं लागलं होत, त्यावेळचा संपूर्ण क्षण सांगत अश्विनने रोहित शर्मामधील माणुसकी जगासमोर आणली. कोणाचा तरी खूप विचार करणं, त्याच्या समस्या … Read more

कसोटीत 500 बळी अन 5 शतकेही; अश्विनचा ‘हा’ रेकॉर्ड तोडणं मुश्किल ही नहीं नामुमकिन !!

R Ashwin record

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना (IND Vs ENG) आजपासून धर्मशाळा येथे सुरु झाला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन( Ravichandran Ashwin) याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना आहे. भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा अश्विन हा १४ वा खेळाडू ठरला आहे. यानिमित्ताने मागे वळून आत्तापर्यंतच्या अश्विनच्या कारकिर्दीत … Read more

अश्विन-कुलदीपच्या फिरकीपुढे इंग्लंड ढेर; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

Ashwin Kuldeep

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रांची येथे सुरू असलेल्या भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी (IND Vs ENG) सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळूनही इंग्लडला आपलं वर्चस्व राखता आलं नाही. इंग्लडचा दुसरा डाव फक्त १४५ धावांवर आटोपला. आर अश्विन (R Ashwin) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या फिरकीपटुंच्यासमोर इंग्लिश फलंदाजांनी … Read more

R Ashwin : भारतीय संघाला मोठा झटका!! रवी अश्विन तडकाफडकी तिसऱ्या कसोटीतून बाहेर

R Ashwin News

R Ashwin । भारत विरुद्व इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु असून आजचा सामन्याचा तिसरा दिवस आहे. मात्र तत्पूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अचानक तडकाफडकी तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.अश्विनच्या कुटुंबात अचानक काही प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्याला सामन्यात मधूनच बाहेर पडावे लागत आहे. बीसीसीआयने आपल्या एक्स … Read more

R Ashwin : अश्विनने गाठला मोठा माईलस्टोन; कसोटीमध्ये पूर्ण केला 500 बळींचा टप्पा

R Ashwin 500 wickets

R Ashwin : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने मोठा भीमपराक्रम केला आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर झॅक क्रोवलेला बाद करत अश्विनने हा मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अश्विनच्या आधी माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीच भारताकडून कसोटी मध्ये ५०० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. कुंबळेच्या नावावर … Read more

Cricket World Cup : यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप ‘या’ भारतीय खेळाडूंसाठी ठरू शकतो शेवटचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात सर्वत्र क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची (Cricket World Cup) चर्चा सुरु आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एका धर्मासारखा मानला जातो. त्यातच भर म्हणजे मायदेशात हा वर्ल्डकप होत असल्याने चाहत्यांना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतीय संघाने आपले पहिले तिन्ही सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा … Read more

अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून देत 34 वर्षांपूर्वीचा ‘तो’ रेकॉर्ड मोडला

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बांगलादेश विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. आर अश्विनने (R Ashwin) त्याच्या या खेळीसह 34 वर्षे जुना विक्रमदेखील मोडला आहे. 9 व्या … Read more

अश्विन बाहेर होऊ शकतो, तर विराट का नाही? कपिल देव यांनी साधला विराट कोहलीवर निशाणा

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मवर भाष्य केले आहे. जर रविचंद्रन अश्विन सारखा प्रभावशील गोलंदाज कसोटी संघातून बाहेर होऊ शकतो तर मग मोठ्या कालावधी पासून लौकिकाला साजेशी कामगिरी करत नसलेला विराट कोहली (Virat Kohli) टी- 20 संघातून पायउतार झाला तर त्यात चूक ते काय?, … Read more

IND vs ENG: आर.अश्विन कोविड पॉझिटिव्ह, इंग्लंड विरुद्ध कसोटीला मुकणार ?

R.Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) येत्या 1 जुलैपासून कसोटी सामन्याला (IND vs ENG) सुरुवात होणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे रद्द झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या कसोटीसाठी रविचंद्रन … Read more

IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा

IPL 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2022 : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात IPL 2022 चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. यासामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. यावर्षी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या राजस्थानने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये … Read more