एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; आठवलेंची भन्नाट कविता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. एमआयएमने महाविकास आघाडीला थेट प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भन्नाट कविता करत यावर भाष्य केले आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हंटल की, एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे … Read more

रंगेबेरंगी कपडे घालण्यास राज्य सरकारची मनाई! मग माझी होईल न पंचाईत; आठवलेंचा ‘ड्रेस कोड’वरून टोला

मुंबई । राज्य शासनानं राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात ड्रेसकोड (dress code) लागू केला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावे याबाबत सरकारनं काही निर्देश आखून दिले आहेत. त्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला एक मिश्किल प्रश्न केलाय. मग मी मंत्रालयात कसा येऊ? असं रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी विचारलं … Read more

‘मते कापणारी मंडळी’ एवढीच आता आंबेडकरवादी पक्षाची ओळख ; संजय राऊत यांची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेने विरोधात कंगना रणावतचे समर्थन केले होते.त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आंबेडकरी पक्ष्याला लक्ष्य केले आहे. राज्यातील आंबेडकरवादी पक्षांनी स्वत:चे हसू करून घेतले आहे की, ‘निवडणुकीत मते कापणारी मंडळी’ हीच त्यांची ओळख झाली आहे, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनातील … Read more

सुशांतची आत्महत्या नसून हत्याच – रामदास आठवलेंचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या निधनाला 2 महिने होऊन गेले. ही आत्महत्या आहे की हत्या आहे याचा तपास सध्या सीबीआय करत असून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुशांतच्या वडिलांची व बहिणीची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले,”सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून, हत्या … Read more

अयोध्येत बुद्धविहाराची उभारणी करा!- रामदास आठवलेंची मागणी

पुणे । अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचे उदघाटन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे संकट असतांना हा सोहळा पार पडत असल्यानं विरोधक टीका करत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वेगळा सूर लावला आहे. अयोध्येत बुद्धविहार … Read more

उद्धव ठाकरे यांच्याकडे पंतप्रधान होण्याची ‘ती’ ताकदचं नाही!- रामदास आठवले

मुंबई । उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची ताकद नाही, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते सोमवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चेसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी आठवले म्हणाले कि, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण … Read more

महाविकास आघाडीच्या सत्तेत दलितांवरील अत्याचारात वाढ- रामदास आठवले

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले … Read more

चीनला अद्दल घडवण्यासाठी एकदा आरपारची लढाई होऊन जाऊ द्या!- रामदास आठवले

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबतच्या संघर्षात भारतीय सैन्याचे २० जवान शहीद झाल्यांनतर देशात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी एकदा चीनशी आरपारचे युद्ध लढले पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. चीनची आर्थिक कोंडी … Read more

चीनला धडा शिकवण्यासाठी भारतात ‘चायनीज फूड’ बॅन करा! रामदास आठवलेंची मागणी

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखमधील भारत-चीन सीमेवर स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भारतातील सर्व चायनीज हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी चायनीज पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालायला हवी. चायनीज … Read more

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर … Read more