चीनला धडा शिकवण्यासाठी भारतात ‘चायनीज फूड’ बॅन करा! रामदास आठवलेंची मागणी
नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखमधील भारत-चीन सीमेवर स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भारतातील सर्व चायनीज हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी चायनीज पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालायला हवी. चायनीज … Read more